Raut question :‘अडवाणी-जोशीं’ चा नियम मोदींना लागू होणार का?
नवी दिल्ली : प्रतिनिधी : वयाची ७५ वर्षे झाल्यावर सत्तेच्या पदावर कुणीही राहू नये हा नियम नरेंद्र मोदी यांनी केला आहे. हा नियम लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशींसह अनेकांना…
नवी दिल्ली : प्रतिनिधी : वयाची ७५ वर्षे झाल्यावर सत्तेच्या पदावर कुणीही राहू नये हा नियम नरेंद्र मोदी यांनी केला आहे. हा नियम लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशींसह अनेकांना…
नवी दिल्ली : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या जन्मी छत्रपती शिवाजी महाराज होते,’ अशी मुक्ताफळे भाजप खासदार प्रदीप पुरोहित यांनी भर संसदेत उधळली. एका संताच्या भेटीचा संदर्भ देत पुरोहित यांनी हे…
मुंबई : विशेष प्रतिनिधी : एकनाथ शिंदे यांचा भगव्याशी काही संबंध नाही. तपास यंत्रणेच्या भीतीपोटी त्यांनी गद्दारांना घेऊन शिवसेना फोडली. यापूर्वी ते काँग्रेसमध्ये जाणार होते. त्यासाठी त्यांनी काँग्रेसचे तत्कालीन नेते…
मुंबई : विशेष प्रतिनिधी : एका महिलेला नग्न फोटो पाठवल्याचे आरोप करून आपल्याला बदनाम केल्याप्रकरणी राज्याचे ग्रामविकास मंत्री व सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत…
मुंबई : साहित्य संमेलनात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केलेले वक्तव्य मूर्खपणाचे आहे. त्यांना असे बोलायचे होते तर साहित्य संमेलनात यायची आवश्यकता नव्हती, या शब्दांत ज्येष्ठ नेते व साहित्य…
मुंबई : प्रतिनिधी : ज्या घरात खाल्लं, ज्या सोन्याच्या ताटात खाल्लंत, ज्यांच्यामुळे आमदार झालात तिथेच घाण करुन गेल्या, अशा शब्दात शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.…
मुंबई : विशेष प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात गेल्या ११ वर्षात देशात आणि राज्यात इतके घोटाळे, भ्रष्टाचार झाले. लोकशाहीवर हल्ले करण्यात आले. त्याबाबत अण्णा हजारे एका शब्दानेही का बोलले…
मुंबई : प्रतिनिधी : शिवसेना शिंदे गटातील २० ते २५ आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नियंत्रणाखाली आहेत, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.(Sanjay Raut) मुंबईत…
मुंबई : जमीर काझी : विधानसभा निवडणुकीतील दारुण अपयशानंतर अवसान गळालेल्या महाविकास आघाडीची शकले पडण्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. (Split in MVA ) घटक पक्षातील नेत्यांच्या एकमेकांवरील टिकेला २४ तास…
मुंबई : जमीर काझी : विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागलेल्या महाविकास आघाडीतील सुंदोपसुंदी आता चव्हाट्यावर येऊ लागली आहे. निवडणुकीतील अपयशाचे खापर एकमेकांवर फोडू लागल्याने राष्ट्रीय स्तरावरील इंडिया आघाडीप्रमाणेच…