इतिहास लेखनाची पुण्याची मक्तेदारी जयसिंगराव पवार यांनी मोडून काढली
कोल्हापूर: इतिहास लेखनातली पुण्याची मक्तेदारी जयसिंगराव पवार यांनी मोडून काढली आणि वस्तुनिष्ठ इतिहास लोकांसमोर आणला, अशा शब्दात खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी डॉ. जयसिंगराव पवार यांच्या इतिहास लेखनाचा गौरव…