काळोखातले उजेडात…
२८ मार्च १९६५चा न्यू यॉर्क टाइम्सचा अंक तसा नेहमीसारखाच होता. रुटीन बातम्या. त्यातल्या त्यात विशेष बातमी होती डॉ. मार्टिन ल्यूथर किंग यांच्याविषयीची. ते अलाबामातल्या नागरी हक्कांविषयीची चळवळ अधिक तीव्र करणार…
२८ मार्च १९६५चा न्यू यॉर्क टाइम्सचा अंक तसा नेहमीसारखाच होता. रुटीन बातम्या. त्यातल्या त्यात विशेष बातमी होती डॉ. मार्टिन ल्यूथर किंग यांच्याविषयीची. ते अलाबामातल्या नागरी हक्कांविषयीची चळवळ अधिक तीव्र करणार…
साल होतं २००८. महिना होता एप्रिल. १३ तारखेला संगीतकार दशरथ पुजारी यांचं निधन झालं. त्यावेळी मी मुंबईत लोकमतमध्ये चीफ रिपोर्टर होतो. कोल्हापूरहून मुंबईत येऊन महिनाच झाला होता. सोमवारी १४ तारखेला…
एका अतिशय गंभीर “सांस्कृतिक स्पंदनांवरील आंतरराष्ट्रीय परिषदेत” सूत्रसंचालकाने आपली किमती खादीची शाल नीट करत विचारले: “आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या धर्मतत्त्वविषयक प्रश्नावर चर्चा करणार आहोत. सनातन धर्मात गोऱ्या लोकांचे तीन…
कोल्हापूर : प्रतिनिधी : आपली लोकशाही अतिदक्षता विभागात आहे. घटनात्मक संस्था सरकारच्या बटिक झाल्या आहेत. न्यायव्यवस्थेने सत्तेपुढे शरणागती पत्करली आहे. केवळ सोशल मिडियावर संताप व्यक्त करुन चालणार नाही तर लोकशाही…
‘माझा प्रवास’ हे एखाद्या भारतीयाने लिहिलेल्या १८५७ च्या उठावाच्या सर्वात महत्त्वाच्या प्रत्यक्षदर्शी वर्णनांपैकी एक आहे. या शीर्षकाचा साधा अर्थ “माझी सफर/प्रवास” असा होता. हे पुस्तक पश्चिम भारतातील एक मराठी ब्राह्मण…
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना वर्षभर सोने खरेदी करू नका असे आवाहन केले. त्या निमित्ताने सोन्याचे आंतरराष्ट्रीय बाजारात भाव कसे प्रभावित होतात यावर एक नजर टाकूया. (Gold market) आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे…
चेन्नईः जोसेफ विजय यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत नवा राजकीय अध्याय सुरू केला. ‘थलपती’ विजय या नावाने लोकप्रिय असलेले विजय पांढरा शर्ट, ब्लेझर आणि काळी पँट परिधान करून शपथविधी सोहळ्यात…
भारतीय ग्रामीण समाजाची सामाजिक आणि सांस्कृतिक रचना परंपरेने सामूहिकता, सहभाग आणि सहअस्तित्व यांवर आधारलेली होती. तंत्रज्ञानाची साधने मर्यादित असल्यामुळे मनोरंजन हे केवळ वेळ घालवण्याचे माध्यम नव्हते, तर सामाजिक बांधिलकी आणि…
कोणत्याही देशाचे परराष्ट्र धोरण एक दोन वर्षात तयार होत नाही. त्याला काही दशकांचा आधार असतो. हे धोरण अल्पकालीन आणि दीर्घकालीन उद्दिष्टांवर आधारित असते. नरेंद्र मोदी सरकारने आपले एक तप पूर्ण…
एकीकडे महाराष्ट्रात बिबट्यांची दहशत वाढत असताना उत्तराखंड राज्यात हिमालयन काळ्या अस्वलांनी उच्छाद मांडला आहे. त्यामुळे उत्तराखंडच्या वन विभागाने पौरी जिल्ह्यात हिमालयीन काळ्या अस्वलांना गोळ्या घालून ठार मारण्याचे आदेश काढले आहेत.…