भाजप एआयएमआयएम युती; भाजप दुतोंडी गांडूळ
मुंबई : प्रतिनिधी : अंबरनाथमध्ये भाजपने काँग्रेसबरोबर तर अकोला जिल्हयातील अकोट नगरपालिकेत भाजपने एआयएमआयएम बरोबर युती केली आहे. या युतीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कडाडून टीका केली आहे. भाजप…
मुंबई : प्रतिनिधी : अंबरनाथमध्ये भाजपने काँग्रेसबरोबर तर अकोला जिल्हयातील अकोट नगरपालिकेत भाजपने एआयएमआयएम बरोबर युती केली आहे. या युतीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कडाडून टीका केली आहे. भाजप…
कोल्हापूर : प्रतिनिधी : महानगरपालिकेत २००५ ते २०१० या काळात मी आणि महाडिक सत्तेत होते. २०१० ते २०१५ २०१५ मध्ये हसन मुश्रीफ आमच्याबरोबर सत्तेत होते. २०१५ ते २०२० या काळात…
कोल्हापूर : प्रतिनिधी : राज्यात महानगरपालिका निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जवळ येत असताना सर्वच राजकीय पक्षाच्या आघाड्या, युतीचा घोळात घोळ सुरू असताना काँग्रेस पक्षाने कोल्हापूर आणि सोलापूरच्या उमेदवारांची यादी…
पुणे : प्रतिनिधी : पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहराध्यक्षपदाचा राजीनामा देऊन प्रशांत जगताप यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुंबईत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी त्यांचे स्वागत केले. कालच जगताप यांनी…
जमीर काझी : मुंबई : उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचा घटक पक्ष असल्याने निवडणुकीबाबत त्यांच्याशी चर्चा सुरु आहे. मात्र त्याशिवाय अन्य कोणत्याही पक्षाचा आघाडीसाठी प्रस्ताव आलेला…
जमीर काझी : मुंबई : राज्यातील २८८ नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत अत्यंत विपरित परिस्थितीत काँग्रेस पक्षाने विचारधारेच्या ताकदीवर लढा दिला. कोणतीही आर्थिक रसद नसताना, केवळ लोकशाही मूल्यांवर ठाम विश्वास ठेवून…
मुंबई : प्रतिनिधी : मुंबई महानगर पालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी बरोबर आघाडी करण्यासाठी काँग्रेस पक्षाची बोलणी सुरू केली आहे. मुंबई काँग्रेसकडून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव यु. बी. व्यंकटेश,…
जमीर काझी : मुंबई : मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसने स्वबळाचा नाराचा दिला आहे. महानगरपालिकेच्या २२७ जागा लढवण्याची घोषणा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी शनिवारी केली.…
मोहम्मद इम्रान खान राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) ने २०२५ची बिहार विधानसभा निवडणूक मोठ्या फरकाने जिंकली आहे. उपलब्ध आकडेवारी आणि निकालांचा आधाराने विश्लेषण करताना अनेक विश्लेषकांनी, या विजयाचे मोठे श्रेय महिला…
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे पानिपत झाल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. काँग्रेस पक्षाची काय चूक झाली हे गंभीरपणे विचार करणे गरजेचे…