शरद पवार दिल्लीत कशासाठी हवेत?
शरद पवार यांनी राज्यसभेचे खासदार म्हणून सोमवारी ६ एप्रिल २०२६ रोजी शपथ घेतली. सहा दशकांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय असलेल्या शरद पवार यांनी संसदीय राजकारणात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.…
शरद पवार यांनी राज्यसभेचे खासदार म्हणून सोमवारी ६ एप्रिल २०२६ रोजी शपथ घेतली. सहा दशकांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय असलेल्या शरद पवार यांनी संसदीय राजकारणात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.…
“चवदार तळ्याचे पाणी प्यायल्याने तुम्ही आम्ही अमर होऊ अशातला काही भाग नाही. आजपावेतो चवदार तळ्याचे पाणी प्यालो नव्हतो तरी तुम्ही आम्ही काही मेलो नव्हतो. चवदार तळ्यावर जावयाचे ते केवळ त्या…
विविध घटना-घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेस सध्या चर्चेत आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर पडदा पडला नसला तरी तो विषय मागे पडला आहे. सुनील तटकरे यांच्या ताज्या मुलाखतीने त्यासंदर्भात काही नवे मुद्दे समोर आणले…
गेले काही दिवस सोशल मीडियावर सुब्रमण्यम् स्वामी यांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अनेक गंभीर स्वरुपाचे आरोप स्वामी करीत आहेत. पाठोपाठ मधू किश्वर नामक कार्यकर्तीनं सोशल मीडियावरून…
इतिहास ही वस्तुस्थिती असते, हे खरे असले तरी त्याच इतिहासाची चुकीची किंवा सोयीची मांडणी केली की मोठे घोटाळे होण्याची शक्यता असते. मराठा इतिहासाची अशी चुकीची मांडणी केली गेल्यामुळे आजही त्याच्या…
जगभरात वाढत चाललेली दुष्काळाची समस्या आता भारतातही अधिक तीव्रतेने जाणवू लागली आहे. विशेषतः गंगेचा मैदानी भाग आणि ईशान्य भारत हे प्रदेश या संकटाच्या विळख्यात अधिक वेगाने अडकताना दिसत आहेत. वाढते…
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीच्या वेळी जो काही राडा झाला, त्यामुळे यशवंतराव चव्हाण यांच्या सातारा जिल्ह्याला आणि महाराष्ट्रातल्या लोकशाहीला शरमेनं मान खाली घालावी लागली. अजितदादा पवार हयात नसल्याचे किती भीषण परिणाम…
नाशिक पोलिसांनी बलात्कार प्रकरणात अशोक खरात उर्फ कॅप्टन या कथित ज्योतिषी आणि न्यूमरॉलॉजिस्टला अटक केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राधाकृष्ण विखे-पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली…
मोदींचा भाजप फासिस्ट, हुकूमशाहीवादी आहे अशी टीका अनेकदा होते. पण तो नेमके काय करतो आहे, याबाबत अनेकांना स्पष्टता नसते. राहुल गांधी न घाबरता मोदींवर थेट टीका करतात म्हणून किंवा ते…
अहमदाबादः येथील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या टी‑20 वर्ल्ड कप २०२६ च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला पराभूत करून विजेतेपद मिळवले. या विजयाबरोबरच भारत तीन वेळा टी-20 वर्ल्ड कप जिंकणारा…