हवाई वाहतुकीतील मक्तेदारी मोडून काढा; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
मुंबई : प्रतिनिधी : विमान वाहतूक क्षेत्रात वाढती मक्तेदारी, नियमांचे उल्लंघन आणि सरकार-एअरलाइन यांच्यातील कथित संगनमतामुळे आजची परिस्थिती निर्माण झाल्याचा ठपका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ठेवला. विमान वाहतूकीतील मक्तेदारी धोकादायक…