महानगरपालिका निवडणूक ‘संक्राती’ला
मुंबई : प्रतिनिधी : सूर्य मकर राशीत प्रवेश करणाऱ्या मकर संक्राती सणाचा दिवस मतदानासाठी निवडत राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २९ महानगरपालिकेच्या निवडणूका १५ जानेवारीला घेण्याची घोषणा केली आहे. १५ जानेवारीला…
मुंबई : प्रतिनिधी : सूर्य मकर राशीत प्रवेश करणाऱ्या मकर संक्राती सणाचा दिवस मतदानासाठी निवडत राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २९ महानगरपालिकेच्या निवडणूका १५ जानेवारीला घेण्याची घोषणा केली आहे. १५ जानेवारीला…
मुंबई : प्रतिनिधी : राज्यातील महागरपालिका निवडणुकींची घोषणा आज दुपारी चार वाजता होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे, सोमवारी दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणूकीची घोषणा करणार असल्याचे…
गडहिंग्लज : मंत्र्यांना शेतकरी आत्महत्याचे काहीच सोयर सुतक नाही. शेतकऱ्यांच्या वाढता आत्महत्या चिंताजनक आहेत शेतकऱ्यांना वेदनामुक्त जगण्यासाठी साहित्य संस्कृतीचे स्थान महत्त्वपूर्ण असते.आज समाजाला कोण वाली आहेत की नाही ? असे…
जमीर काझी : नागपूर : राज्यातील शेतकऱ्याच्या आत्महत्यांचे पाप महायुती सरकारचे आहे अशी टीका अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर बोलताना विरोधकांनी केली. त्याचबरोबर कृषी क्षेत्रातील निधीचा अपव्यय, ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था, महिला…
कोलकोता : जगभरातील फुटबॉल शौकिनाच्या गळयातील ताईत असलेला अर्जेटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी तीन दिवसाच्या भारताच्या दौऱ्यावर आला आहे. आज शनिवारी पहिल्याच दिवशी कोलकोता येथे उभारण्यात आलेल्या ७० फूट उंची…
नागपूर : प्रतिनिधी : विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेत्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी…
नवी दिल्ली : लॉस एंजिल्स २०२८ ऑलिपिंक स्पर्धेसाठी भारताची आघाडीची आंतरराष्ट्रीय खेळाडू विनेश फोगटने कुस्तीमध्ये परत येण्याची घोषणा केली आहे. १८ महिन्यापूर्वी ऑलिपिंक स्पर्धेत काही तांत्रिक कारणामुळे तिला बाद करण्यात…
लातूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे वयाच्या ९० वर्षी लातूर येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले. गेल्या काही दिवसापासून ते आजारी होते. त्यांच्यावर उपचार…
नागपूर : प्रतिनिधी : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागपुरात आज आगमन झाल्यावर त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचाराच्या प्रश्नावर गप्प बसल्याचा आरोप करत “कोण होतास तू, काय…
नागपूर : प्रतिनिधी : महायुती सरकारच्या पहिल्या एक वर्षाच्या कार्यकाळात राज्य अधोगतीला गेले आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत केला. राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर…