आमचे ६० नगरसेवक फोडले. त्यातले ९० टक्के पराभूत झाले
मुंबई : प्रतिनिधी : आमचे ६० नगरसेवक फोडले. त्यातले ९० टक्के पराभूत झाले असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. एकनाथ शिंदे यांनी जयचंदगिरी केली नसती तरी मुंबई भाजपचा…
मुंबई : प्रतिनिधी : आमचे ६० नगरसेवक फोडले. त्यातले ९० टक्के पराभूत झाले असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. एकनाथ शिंदे यांनी जयचंदगिरी केली नसती तरी मुंबई भाजपचा…
कोल्हापूर : प्रतिनिधी : वर्ल्ड इकोनॉमिक फोरम या स्वित्झर्लंडस्थित आंतरराष्ट्रीय संस्थेने आयोजित केलेल्या दावोस येथील वार्षिक परिषदेत सहभागी होण्यासाठी पोलंड या देशाने युवराज संभाजीराजे छत्रपती यांना विशेष निमंत्रित केले आहे.…
कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आत्तापर्यंत लागलेल्या निकालात भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसने ४५ जागा जिंकून महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकावला. भाजपने २६, शिवसेनेने १५ तर राष्ट्रवादीने चार जागा जिंकल्या.…
भारतीय जनता पक्ष यंत्रणांचा गैरवापर करतोय, सत्तेच्या माध्यमातून मुजोरी करतोय, प्रचंड प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे. निवडणुकीमध्ये पैशाचा होणारा अमाप वापर हे त्याचेच निदर्शक आहे. तरीसुद्धा लोक भारतीय जनता पक्षाला निवडून…
कोल्हापूर : प्रतिनिधी : नवीन स्थापन झालेल्या इचलकरंजी महानगरपालिकेत आमदार राहूल आवाडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने झेंडा फडकविला आहे. एकूण ६५ पैकी ४३ जागांवर भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. विरोधी महाआघाडी…
कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आत्तापर्यंत लागलेल्या निकालात भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसने बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव राजेश क्षीरसागर यांनी विजय…
जमीर काझी : मुंबई : जवळपास नऊ वर्षानंतर होत असलेल्या मुंबई महानगरपालिकेसह राज्यभरातील २९ महापालिकेच्या निवडणुकीत मतदानाच्या दिवशी सकाळपासून अनेक ठिकाणी वाद सुरू झाले आहेत. मतदान केंद्रातून बाहेर पडणाऱ्या मतदारांच्या…
जमीर काझी : मुंबई : राज्यासह पूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी गुरुवारी मोठया चुरशीने व तणावपूर्ण वातावरणात मतदान झाले. त्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज उघड करण्यात आले असून त्यामध्ये…
कोल्हापूर : प्रतिनिधी : महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदान व्यवस्थेतील गलथान कारभारामुळे गोंधळात गोंधळ उडाला. दुबार नावे, मतदार यादीत नाव असणे, घरापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असणारी मतदान केंद्रे, बोटाची शाई…
जमीर काझी : मुंबई : महानगरपालिका निवडणुकीत मतदानाच्या एक दिवस आधीपर्यत उमेदवारांना मतदाराच्या घरी जाऊन पैसे बाटण्यासाठी निवडणूक आयोगाने सवलत दिली आहे का? असा हल्लाबोल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेप्रमुख राज ठाकरे…