देशात दलितांसोबत भेदभाव : राहूल गांधी
नवी दिल्ली : देशात आजही दलितांसोबत भेदभाव केला जात आहे असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी केला. उत्तराखंड राज्यातील हल्दानी येथे राष्ट्रीय कॉग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सभेनंतर…
नवी दिल्ली : देशात आजही दलितांसोबत भेदभाव केला जात आहे असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी केला. उत्तराखंड राज्यातील हल्दानी येथे राष्ट्रीय कॉग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सभेनंतर…
मुंबई : “ई-स्पोर्ट्स गेम्स फेडरेशन” (ESGF) च्या अध्यक्षपदाची धुरा इलेक्ट्रॉनिक, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विकास मंत्री तथा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी स्वीकारली. देशातील २२ राज्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थिती झालेल्या फेडरेशनच्या…
मुंबई : प्रतिनिधी : मुंबई उच्च न्यायालयात दिशा सालियन मृत्यू प्रकरणांशी संबधित याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली. न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. न्यायमुर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठासमोस…
मुंबई : प्रतिनिधी : मुंबईतील रिक्षा टॅक्सीचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक एक महिन्याची मुदतवाढ दिली असताना त्यांचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फिरवला. रिक्षा टॅक्सीचालकांना मराठी भाषा…
बेळगाव : प्रतिनिधी : यात्रेतील फटाक्याच्या आवाजाला घाबरून कालव्यात पडून ऐशीहून अधिक बकरी मृत्यूमुखी पडल्या. बेळगाव जिल्ह्यातील मुडलगीतालुक्यातील यादवाड येथे ही दुर्दैवी घटना घडली. (80 goats drowned in a canal)…
मुंबई : प्रतिनिधी : मुंबईतील रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी आणखी एक महिन्यांची मुदतवाढ परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली होती. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री प्रताप सरनाईक…
काठमांडू : प्रतिनिधी : तिबेटमध्ये झालेला भूकंप आणि त्यानंतर आलेल्या प्रचंड महापुरामुळे नेपाळमध्ये महाप्रलय आला आहे. रसुवा जिल्ह्यातील भोटे काशी नदीला अचानक आलेल्या पुरांमुळे १०० जणांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त…
कोल्हापूर : प्रतिनिधी : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत विवेकानंद शिक्षण संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे यांना विधान परिषदेतमध्ये पाठवण्याचा ठाम निर्धार शिक्षकांनी केला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण…
मुंबई : प्रतिनिधी : राज्य सरकारकडून थकीत बिलाची पुर्तता न झाल्याने कंत्राटदाराने टोकाचे पाऊल उचलले. शासकीय कामाच्या बिलासाठी दहा वेळा कार्यालयाचा चकरा मारुन बिल मिळत नसल्याने कंत्राटदार गजानन देवकाते यांनी…
मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक गट ब पदाची भरती प्रक्रिया अखेर रद्द केली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी…