महाराष्ट्र दिनमान

पोर्टेबल ध्वनीशोषक चाचणी उपकरण तयार करण्यात संशोधकांना यश

कोल्हापूर : प्रतिनिधी :  एखाद्या ठिकाणी बसविलेली ध्वनीयंत्रणा योग्य आहे किंवा नाही, याची पडताळणी करणारे सुवाह्य (पोर्टेबल) ध्वनीशोषक चाचणी उपकरण तयार करण्यात शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांनी यश मिळविले आहे. या संशोधनाला…

Read more

मुंबई पोलिसांच्या विरोधामुळे काला घोडा फेस्टिव्हलमधील प्रा. तेलतुंबडेचे चर्चासत्र रद्द!

जमीर काझी :  मुंबई : देशभरात प्रसिद्ध असलेल्या दक्षिण मुंबईतील ‘काला घोडा आर्ट फेस्टिव्हल’यंदा वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे. या ठिकाणी होणाऱ्या ‘इन्कार्सरेटेड : टेल्स फ्रॉम बिहाइंड बार्स’ या विषयावर…

Read more

युपीएससीकडून नियमात बदल

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (युपीएससी) बुधवारी नागरी सेवा परीक्षा (सीएसई) आणि भारतीय परराष्ट्र सेवा (आयएसएस) २०२६ च्या परिक्षांसाठी अधिसूचना जारी केली आहे. नागरी सेवा परीक्षेसाठी ९३३ तर भारतीय…

Read more

निशिकांत दुबेंना मोदी, शहा, बिर्लाचा पाठिंबा आहे का?

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधींना सभागृहात बोलू दिले नाही. पण भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी सभागृहात चार ते पाच पुस्तके आणून नेहरु आणि गांधी कुटुंबावर वादग्रस्त विधाने…

Read more

पंतप्रधानाच्या भाषणाच्यावेळी राज्यसभेत गोंधळ; विरोधकांचा सभात्याग

नवी दिल्ली : प्रतिनिधी : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत भाषण करत असताना विरोधी पक्षाच्या खासदारांनी घोषणा देत गोंधळ माजवला. गोंधळातच मोदी यांनी भाषण सुरू ठेवले. त्यानंतर…

Read more

कौस्तुभ  गावडे व मयुरी  पाटील यांचा विवाह  संपन्न

कोल्हापूर  : येथील  श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे पणतु व संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचे नातू कौस्तुभ मुरलीधर गावडे यांचा विवाह लहू कृष्णा पाटील…

Read more

तब्बल ३२ तासानंतर मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील वाहतूक कोंडी सुटली

मुंबई : प्रतिनिधी : यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वरील वाहतूकीची कोंडी तब्बल ३२ तासानंतर सुटली. महामार्ग आणि घाटात एकाच जागी थांबलेल्या वाहनांच्या चाकांना गती मिळाली आहे. भविष्यात असे…

Read more

चीन सीमेवर काय झाले हे देशाला समजले पाहिजे : हर्षवर्धन सपकाळ

जमीर काझी :  मुंबई : चीनच्या सीमेवरील कारवायांबद्दल विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत अत्यंत महत्वाचे व गंभीर प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला.  परंतु मोदी सरकार मात्र त्यांना बोलू देत नाही.…

Read more

पंतप्रधान घाबरल्याने सभागृहात आले नाहीत : प्रियांका गांधी

नवी दिल्ली : राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेत विरोधी खासदारांच्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आभार प्रस्तावाला आज उत्तर देता आले नाही. पंतप्रधान घाबरल्याने…

Read more

नवतंत्रज्ञानाधारित उत्पादन क्षेत्राकडे भारताची नवी वाटचाल: डॉ. प्रकाश पवार

कोल्हापूर : प्रतिनिधी :  केंद्रीय अर्थसंकल्पात देशाने विज्ञानाधारित उत्पादन क्षेत्राकडे लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट होत असून, संगणक क्षेत्राच्या पुढे जाऊन आता नव्या तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन उद्योग विकसित होण्याच्या दिशेने भारताच्या…

Read more