परकीय चलन गंगाजळी तणावात
इराण युद्ध सुरू राहिले किंवा संपले तरी आपल्या देशातील परकीय गंगाजळी तणावात राहू शकते. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा आणि वीज सुविधांवर पाच दिवस हल्ले करणार नाही असे जाहीर केले…
इराण युद्ध सुरू राहिले किंवा संपले तरी आपल्या देशातील परकीय गंगाजळी तणावात राहू शकते. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा आणि वीज सुविधांवर पाच दिवस हल्ले करणार नाही असे जाहीर केले…
जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्यावेळी साताऱ्यात शुक्रवारी जो राडा झाला, त्याचे पडसाद सोमवारी मोठ्या मंचावर म्हणजे विधिमंडळात उमटले. विधान परिषद आणि विधानसभेतही त्यावर चर्चा झाली. भारतीय जनता पक्ष विरुद्ध एकनाथ शिंदे…
जमीर काझी : मुंबई : लिंगपिसाट भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून सोमवारी महाराष्ट्र विधानसभेत जोरदार चर्चा रंगली. विधानसभेतील काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रकरणातील सर्व संबंधित व्यक्ती आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मोबाईल कॉल…
कोल्हापूर : प्रतिनिधी : विविध करप्रणालींच्या गुंतागुंतीतून मार्ग काढत ‘एक देश, एक कर’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणणे मोठे आव्हानात्मक होते. तथापि, वस्तू व सेवा कर (जीएसटी) प्रणाली अनेक अडथळ्यांवर मात…
नागपूर : प्रतिनिधी : माणुसकीला काळीमा फासणाऱ्या विकृत एपस्टिन फाईल मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आले आहे, हे अत्यंत गंभीर व लाजीरवाणे आहे. एपस्टिन फाईलमध्ये जगभरात ज्यांची नावे आली त्यांनी…
जमीर काझी : मुंबई : दिवगंत उपमुख्यमंत्री अजित दादा हे कधीही भोंदूबाबाच्या नादाला लागले नाहीत. अपघातापूर्वी त्यांच्या देवगिरी निवासस्थानाजवळ काहींनी अघोरी पूजा केले असल्याचे सांगितले जात असून हे सर्व भयानक…
`धुरंधर 2: द रिव्हेंज` या चित्रपटाने जगभरात बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली आहे. या चित्रपटाबाबत रसिकांची उलटसुलट मते असली तरी चित्रपटाची कमाई मात्र कोटींची उड्डाणे घेत आहे. दिग्दर्शक आदित्य धर आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्या…
जगभरात वाढत चाललेली दुष्काळाची समस्या आता भारतातही अधिक तीव्रतेने जाणवू लागली आहे. विशेषतः गंगेचा मैदानी भाग आणि ईशान्य भारत हे प्रदेश या संकटाच्या विळख्यात अधिक वेगाने अडकताना दिसत आहेत. वाढते…
मुंबई : प्रतिनिधी : सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीत झालेल्या राड्याचे पडसाद विधान भवनात उमटले. भाजप विरुद्ध शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार पक्ष असे महायुती पक्षांमधील मंत्री, आमदार विरोधात असल्याचे चित्र…
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीच्या वेळी जो काही राडा झाला, त्यामुळे यशवंतराव चव्हाण यांच्या सातारा जिल्ह्याला आणि महाराष्ट्रातल्या लोकशाहीला शरमेनं मान खाली घालावी लागली. अजितदादा पवार हयात नसल्याचे किती भीषण परिणाम…