आयएमडीचा अंदाज; यंदा आठ टक्के कमी पाऊस
नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाने यंदाच्या मान्सूनचा पहिला अंदाज व्यक्त केला आहे. यंदा आठ टक्के कमी पाऊस पडणार आहे. मे महिन्यात पुन्हा एकदा नव्या पावसाचा अंदाज व्यक्त केला जाणार…
नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाने यंदाच्या मान्सूनचा पहिला अंदाज व्यक्त केला आहे. यंदा आठ टक्के कमी पाऊस पडणार आहे. मे महिन्यात पुन्हा एकदा नव्या पावसाचा अंदाज व्यक्त केला जाणार…
कोल्हापूर : प्रतिनिधी. कन्व्हेन्शन सेंटर मुळे कोल्हापूरच्या औद्योगिक, पर्यटन, सांस्कृतिक क्षेत्राच्या प्रगतीचा नवा अध्याय लिहिला जाणार असून, कन्व्हेन्शन सेंटर कोल्हापूरच्या विकासात मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी…
कोल्हापूर : प्रतिनिधी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने भारतीय विकासनितीचे धोरणकर्ते होते, असा सूर आज शिवाजी विद्यापीठात फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहानिमित्त आयोजित परिसंवादात उमटला. सप्ताहांतर्गत आज डॉ. प्रकाश कांबळे…
जमीर काझी : मुंबई : भारतीय संगीतातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायिका आशा भोसले यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,…
जमीर काझी : मुंबई : दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत संशयकल्लोळ कायम असतानाच त्यांच्या पक्षाचे जेष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांचेही हेलिकॉप्टर लँडिंगवेळी हवेत भरकटण्याची धक्कादायक घटना पुरंदर…
कोल्हापूर : प्रतिनिधी : सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत चुरशीच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात दिलबहार तालीम मंडळने फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाचा ३-२ असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पाटाकडील तालीम मंडळ…
नवी दिल्ली : आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पंजाब किंग्ज संघाने सनराईज हैद्राबादवर सहा गड्यांनी विजय मिळवला. पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने ३३ चेंडूत ६९ धावांची खेळी करत हैद्राबादचे २१८ धावांचे आव्हान सात…
कोल्हापूर : प्रतिनिधी : गव्याच्या हल्ल्यात शामराव कोडिंबा कोराणे (वय ८०, रा.पालखुर्द, ता.राधानगरी) या वृद्धाचा मृत्यू झाला. शनिवारी दुपारी राधानगरी तालुक्यातील पालखुर्द या गावात घटना घडली. (Elderly Man Killed in…
नवी दिल्ली : आखात सुरू असलेल्या युद्धावर शांतता चर्चा करण्यासाठी अमेरिका आणि इराणचे प्रतिनिधी मंडळ आज शनिवारी पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये दाखल झाले. पाकिस्तानने दोन्ही शिष्टमंडळाचे स्वागत केले आहे. शांतता चर्चेत दोन्ही…
नवी दिल्ली : वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीचा लोकांची घुसखोरी झाली आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी व्यक्त केले. वारकरी संप्रदायात ६० टक्के लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणार…