Bhushan Gavai : वेळेवर न्याय हे अंतिम ध्येय
नवी दिल्ली : प्रतिनिधी “वेळेवर न्याय मिळणे हे अंतिम ध्येय आहे,” असे मत न्यायाधीश भूषण रमाकांत गवई यांनी व्यक्त केले. सरन्यायाधीशपदाची शपथ घेण्यापूर्वी आदल्या दिवशी मंगळवारी टाइम्स ऑफ इंडियाशी ते…
नवी दिल्ली : प्रतिनिधी “वेळेवर न्याय मिळणे हे अंतिम ध्येय आहे,” असे मत न्यायाधीश भूषण रमाकांत गवई यांनी व्यक्त केले. सरन्यायाधीशपदाची शपथ घेण्यापूर्वी आदल्या दिवशी मंगळवारी टाइम्स ऑफ इंडियाशी ते…
बेंगळूरू : प्रतिनिधी : पद्मश्री सन्मानप्राप्त डॉ. सुबन्ना अय्यपन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा मृतदेह कर्नाटक राज्यातील श्रीरंगपट्टन येथील कावेरी नदीत सापडला. त्यांच्या मृत्यूने खळबळ उडाली…
मुंबई : पहेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात महत्त्वाच्या पायाभूत सुविधा वेबसाइटवर १५ लाखांहून अधिक सायबर हल्ले करण्याचा प्रयत्न करण्यात आले. या हल्ल्याला जबाबदार असलेल्या सात अॅडव्हान्स्ड पर्सिस्टंट थ्रेट (एपीटी) गटांची…
नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियाँमधील केलर भागात मंगळवारी सशस्त्र दलांशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे तीन दहशतवादी ठार झाले. (LeT Terrorists killed) या परिसरात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने…
कणकवली : प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार दोन लाचखोर तलाठ्यांनी केल्याची घटना रविवारी घडली. लाचखोर तलाठ्यांच्या हस्ते स्वीकारुन लाचखोरांना राजाश्रय मिळवून देण्याचा संदेश मुख्यमंत्री…
इम्फाळ : भारताच्या सुरक्षिततेसाठी किमान १० उपग्रह कार्यरत आहेत, अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे (इस्रो) अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी दिली. पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी इस्त्रोने केलेल्या…
मुंबई : प्रतिनिधी : भारत पाकिस्तानमधील शस्त्रसंधी आणि अमेरिका चीन व्यापार करारातील प्रगतीमुळे सोमवारी (१२ मे) भारतीय शेअर बाजाराने जोरदार तेजी पहायला मिळाली. भारत-पाकिस्तान युद्धबंदी आणि अमेरिका-चीन व्यापार करारातील प्रगतीमुळे…
नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील काश्मीर प्रश्नावर मध्यस्थीचा प्रस्ताव काँग्रेस पक्षाने फेटाळला आहे, असे काँग्रसचे खासदार मनिष तिवारी यांनी स्पष्ट केले. (Manish Tiwari) खासदार…
मुंबई : प्रतिनिधी : पहेलगाममधील २७ पर्यटकांचा मृत्यू झाला. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या हल्ल्यात सीमेवरील २० भारतीय नागरिक ठार झाले. पाकिस्तानचा बिमोड करण्याचा चंग बांधण्याचा निर्धार भारतीय सैन्याने केला होता. पाकिस्तानला…
नवी दिल्ली : भविष्यातील दहशतवादी कृत्ये देशाविरूद्ध युद्धाची कृती मानली जातील. अशा कृत्यांना चोख प्रत्युत्तर देईल, असा इशारा भारताने दिला आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने ही भूमिका…