समाज

बर्फाची चादर हरवली, हिमालयातील अर्थव्यवस्था ढासळली

झंस्कार नदीवर यंदा स्थिर बर्फ तयार झाला नाही, त्यामुळे दीर्घकाळानंतर पहिल्यांदाच चादर ट्रेक स्थगित करण्यात आला. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, उबदार होत चाललेल्या हिवाळ्याचा स्थानिकांच्या उपजीविकेवर विपरित परिणाम झाला आहे. (Chadar trek’s cancellation) लेह, लडाख: यंदाच्या हिवाळ्यात…

Read more

मतदारसंघ पुनर्रचनेवरून संसद अधिवेशन वादळी ठरणार?

संसदेचे १६ ते १८ एप्रिलअखेर चालणारे विशेष अधिवेशन प्रचंड वादळी ठरण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात पहिल्याच दिवशी लोकसभेत महिला आरक्षण सुधारणा विधेयक मांडले जाईल. या विधेयकांतर्गत, २०२९ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये महिला…

Read more

लोकसभेच्या जागा ८५० पर्यंत वाढणार; महिलांना एक तृतीयांश आरक्षण

नवी दिल्ली : केंद्र सरकारने संविधान (एकशे एकतीसवी दुरुस्ती) विधेयक, २०२६ च्या माध्यमातून लोकसभेच्या रचनेत महत्त्वपूर्ण फेरबदल प्रस्तावित केला आहे.  या दुरुस्तीतून लोकसभेची सदस्य संख्या सध्याच्या ५४३ वरून ८५० पर्यंत…

Read more

बाजारात दर पाडून हळद उत्पादक शेतकऱ्यांची लूट

सांगली: सांगली जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांसमोरील गंभीर आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात सविस्तर चर्चा करून हळदीच्या…

Read more

आयएमडीचा अंदाज; यंदा आठ टक्के कमी पाऊस

नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाने यंदाच्या मान्सूनचा पहिला अंदाज व्यक्त केला आहे. यंदा आठ टक्के कमी पाऊस पडणार आहे. मे महिन्यात पुन्हा एकदा नव्या पावसाचा अंदाज व्यक्त केला जाणार…

Read more

जैवतंत्रज्ञान क्षेत्रात संशोधनाभिमुख दृष्टीकोन आवश्यक – डॉ. एस. आर. यादव

कोल्हापूर :  आजच्या काळात जैवतंत्रज्ञानाचे महत्व अतिशय वाढले असून औषधनिर्मिती, कृषी, पर्यावरण संरक्षण आणि औद्योगिक क्षेत्रात प्रभावीपणे वापरले जात आहे. भविष्यातील करिअरसाठी या क्षेत्रात कौशल्याधारित आणि संशोधनाभिमुख दृष्टिकोन विकसित करणे…

Read more

बहुराष्ट्रीय कंपन्यांचा शेतकरी, आदिवासींना फटका – राजू शेट्टी.

नवी दिल्ली : प्रतिनिधी : आशिया खंडात सद्यस्थितीत साम्राज्यवादी शक्तींचे आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचे वाढते वर्चस्ववाद ही चिंतेची बाब बनली आहे. जल, जंगल, जमीन आणि खनिजे यांसारख्या नैसर्गिक संसाधनांवर कॉर्पोरेट कंपन्यांनी…

Read more

अश्विनी भिडे मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त; कोल्हापुरातून प्रशासकीय कामकाजास सुरुवात

मुंबई : प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिका आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती झाली. त्या मुंबई महानगरपालिकेत पहिल्या महिला आयुक्त ठरल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून भिडे यांची कारकीर्द सुरू झाली…

Read more

आमदार यड्रावकरांची वीजबिलाची ३१ लाख रुपये थकबाकी; शेतकऱ्यांनी विचारला जाब

जयसिंगपूर : प्रतिनिधी : गेल्या महिन्याभरापासून वसुलीच्या नावाखाली ५० ते ६० हजार रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी महावितरणने वीज तोडणीचे आदेश दिल्यानंतर शेकडो शेतकऱ्यांची वीज तोडणी करण्यात आली. मात्र वारणा नदीवर  शिरोळचे…

Read more

कोर्टात महिलेला मारहाण, १५ वकिलांवर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

कोल्हापूर : प्रतिनिधी : घटस्फोटाच्या खटल्यातील एका महिलेला जातीवाचक शिव्या देऊन मारहाण केल्याप्रकरणी कोल्हापूरातील १५ वकिलांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झालेल्यामध्ये मुंबई आणि गोवा बार असोसिएशनचे…

Read more