समाज

आसाममधील ग्रामपंचायतीचे स्वयंपूर्ण कचरा व्यवस्थापन

लोकसहभाग, वैज्ञानिक कचरा वर्गीकरण आणि स्थानिक उत्पन्नाच्या जोरावर जुमारमूर ग्रामपंचायतीने साप्ताहिक बाजारपेठ आणि आसपासच्या गावांतील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न प्रभावीपणे सोडवला. (Assam panchayats waste management) गेली २४ वर्षे आसामच्या नागाव जिल्ह्यातील…

Read more

सर्वोच्च न्यायालयाचे १८ वर्षाखालील विद्यार्थ्यांना सोडण्याचे आदेश

नवी दिल्ली : कोणताही गुन्हेगारी इतिहास नसलेल्या आणि अटक केलेल्या १८ वर्षाखालील सर्व विद्यार्थी आंदोलकांना सोडण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज मंगळवारी दिला आहे. तसेच पोलिसांनी सर्व डिजिटल पुरावे जतन करावेत…

Read more

वेटलिफ्टिंगमध्ये चानूला सुवर्ण, ज्ञानेश्वरी, मुथुपांडी, ऋषिकांतला रौप्य

ग्लासगो : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये भारताने एका सुवर्ण पदकासह तीन रौप्य पदके पटकावली. काल मिराबाई चानू सुवर्णपदक पटकावले तर आज ज्ञानेश्वरी यादव आणि मुथुपांडी राजा आणि ऋषिकांत सिंगनेही रौप्य…

Read more

लॉजमध्ये गर्भलिंग चाचणी; दोन एजंट महिलांना अटक

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर शहराच्या सीमेवरील कळंबा येथे लॉजमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी करणाऱ्या केंद्रावर पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी दोन महिलांसह सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. मुख्य…

Read more

विद्यार्थी आंदोलनात पोलिसांकडून एके-४७ मधून फायरिंग

पाटणा : नीट परीक्षेच्या पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे हिंसक आंदोलन काबूत आणण्यासाठी बिहार पोलिस दलातील कर्मचाऱ्यांने चक्क एके-४७ चा वापर केला. या पोलिसांने एके-४७ मधून फायरिंग…

Read more

अंधभक्तांविरोधातील लढाईत देशभक्तांचा विजय

मुंबई: आज कोणत्याही निवडणुकीमध्ये आपला विजय झाला नसला, आपण जिंकलो नसलो तरीही अंधभक्तांच्या विरोधातल्या लढाईमध्ये देशभक्तांचा विजय झाला आहे. ज्यांना कॉक्रोच म्हणून हिणवले त्यांच्यासमोरच मोदी सरकारला गुडघे टेकावे लागले, असा…

Read more

सनातनींमध्ये स्त्रियांविषयीचा तिरस्कार कुठून आला?

बौद्ध धर्मात पावित्र्य आणि ब्रह्मचर्य याचा अर्थ स्त्रियांपासून दूर राहणे असा मानला जात होता. गौतम बुद्ध होण्यासाठी सिद्धार्थाने पत्नीचा त्याग केला होता. जैन धर्मातही अशीच भूमिका दिसून येते. मात्र येथे…

Read more

दिल्ली पोलिसांचे क्रौर्य चिंताजनक

कोणत्याही आंदोलनात आंदोलकांकडून हिंसक कृत्ये होणे हे सत्ताधाऱ्यांना हवेच असते. एकदा हिंसाचार सुरू झाला, की तो काबूत आणता आणता आंदोलन दडपणे सोपे जाते. शिवाय त्यातून आंदोलकांना असलेली जनतेची सहानुभूती कमी…

Read more

धक्का धर्मेंद्र प्रधानांना, जखम मोदींना

धर्मेंद्र प्रधान ‘रिटायर्ड हर्ट’ झाले नाहीत, तर ‘रिटायर्ड आऊट’ झाले आहेत. दुखापत त्यांना नाही, तर नरेंद्र मोदींना झाली आहे. ही जखम खोल आहे; मात्र तिची चर्चा नंतर. ‘रिटायर्ड आऊट’ हा…

Read more

वांगचुक यांचे उपोषण मागे; सीजीपी चे आंदोलन सुरूच राहणार

नवी दिल्ली : तब्बल २६ दिवसानंतर ज्येष्ठ पर्यावरणवादी नेते सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले. नीट पेपरफुटीप्रकरणी कॉक्रोच जनता पार्टीने सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देताना वांगचुक यांनी उपोषण सुरू केले.…

Read more