समाज

Vari: विठ्ठल भेटीची ओढ

कोल्हापूर : लाखो वारकऱ्यांना विठ्ठल भेटीची ओढ लागली आहे. या ओढीने वारकरी पंढरीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. आषाढ शुद्ध एकादशीला विठ्ठलाचे रूप डोळे पाहण्यासाठी वारकरी अधीर झाला आहे. वारीची परंपरा…

Read more

Raut attack Shinde: शाहांच्या डुप्लिकेट शिवसेनेचे खरे रूप बाहेर : संजय राऊत

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (४ जुलै) पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर ‘जय गुजरात’ अशी घोषणा दिल्यामुळे आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. (Raut attack Shinde) अमित…

Read more

Jai Gujarat slogan: एकनाथ शिंदेंकडून ‘जय महाराष्ट्र’सह ‘जय गुजरात’ घोषणा!

पुणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील एका कार्यक्रमात बोलताना आपल्या भाषणाचा समारोप ‘जय महाराष्ट्र’ या घोषणेबरोबरच ‘जय गुजरात’ म्हणूनही केला. शुक्रवारी (४ जुलै) पुणे गुजराती समुदायाच्या जयराज स्पोर्ट्स व…

Read more

Bajirao Peshwe Statue: आमच्या नायकांवर अन्याय झाला : मुख्यमंत्री

पुणे : मराठा साम्राज्यातील आमच्या काही नायकांवर ब्रिटिश आणि काही स्वदेशी इतिहासकारांनीही अन्याय केल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (४ जुलै) व्यक्त केले. (Bajirao Peshwe Statue) “आपल्याला वाटले की…

Read more

NEET Result: नीट-यूजी निकालाला आव्हान देणारी याचिका फेटाळली

नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने घेतलेल्या नीट-यूजी २०२५ परीक्षेची अंतिम उत्तर की आणि निकालाला आव्हान देणारी याचिका शुक्रवारी (४ जुलै) सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. (NEET Result) न्यायमूर्ती पीएस नरसिंह…

Read more

Policy for SARTHI BARTI :‘सारथी’, ‘बार्टी’साठी समान धोरण : अजित पवार

मुंबई  : विशेष प्रतिनिधी : राज्यातील गरीब आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या सारथी, महाज्योती, बार्टी, आर्टी आदी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांवर सरकार दरवर्षी कोट्यवधी खर्च करण्यात येत आहे. या…

Read more

Maha farmer suicides : महाराष्ट्रात दर ३ तासांनी एक शेतकरी आत्महत्या

मुंबई : महाराष्ट्रासारख्या पुढारलेल्या राज्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. विशेष म्हणजे राज्यात दर तीन तासाला एक शेतकरी आत्महत्या करतो, असे अस्वस्थ करणारे वास्तव समोर आले आहे. २०२५ च्या पहिल्या…

Read more

MVA’s protest: वारकऱ्यांची बदनामी; विरोधकांची निदर्शने

मुंबई : विशेष प्रतिनिधी : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्री आपल्या अधिकारांचा गैरवापर करून राज्यातील जमिनी बळकावत आहे. सत्ताधारी मात्र वारीसारख्या हिंदू धर्मातील पवित्र मार्गाला अर्बन नक्षल म्हणून वारकऱ्यांना बदनाम करत…

Read more

Rahul slams government: मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांचे मरण : राहुल गांधी

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी (३ जुलै) महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मृत्यूंवरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला. शेतकरी दिवसेंदिवस कर्जात बुडत असतानाही, त्यांच्या दुर्दशेकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. या…

Read more

Accidental claim: बेदरकारपणे वाहन चालवताना मृत्यू आल्यास विमा भरपाई नाही : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : बेदरकार आणि बेपर्वाईने गाडी चालवल्यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना भरपाई देण्यास विमा कंपन्या जबाबदार नाहीत, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. (Accidental claim) भरधाव आणि बेदरकापणे गाडी चालवताना…

Read more