Vari: विठ्ठल भेटीची ओढ
कोल्हापूर : लाखो वारकऱ्यांना विठ्ठल भेटीची ओढ लागली आहे. या ओढीने वारकरी पंढरीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. आषाढ शुद्ध एकादशीला विठ्ठलाचे रूप डोळे पाहण्यासाठी वारकरी अधीर झाला आहे. वारीची परंपरा…
कोल्हापूर : लाखो वारकऱ्यांना विठ्ठल भेटीची ओढ लागली आहे. या ओढीने वारकरी पंढरीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. आषाढ शुद्ध एकादशीला विठ्ठलाचे रूप डोळे पाहण्यासाठी वारकरी अधीर झाला आहे. वारीची परंपरा…
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (४ जुलै) पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर ‘जय गुजरात’ अशी घोषणा दिल्यामुळे आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. (Raut attack Shinde) अमित…
पुणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील एका कार्यक्रमात बोलताना आपल्या भाषणाचा समारोप ‘जय महाराष्ट्र’ या घोषणेबरोबरच ‘जय गुजरात’ म्हणूनही केला. शुक्रवारी (४ जुलै) पुणे गुजराती समुदायाच्या जयराज स्पोर्ट्स व…
पुणे : मराठा साम्राज्यातील आमच्या काही नायकांवर ब्रिटिश आणि काही स्वदेशी इतिहासकारांनीही अन्याय केल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (४ जुलै) व्यक्त केले. (Bajirao Peshwe Statue) “आपल्याला वाटले की…
नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने घेतलेल्या नीट-यूजी २०२५ परीक्षेची अंतिम उत्तर की आणि निकालाला आव्हान देणारी याचिका शुक्रवारी (४ जुलै) सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. (NEET Result) न्यायमूर्ती पीएस नरसिंह…
मुंबई : विशेष प्रतिनिधी : राज्यातील गरीब आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या सारथी, महाज्योती, बार्टी, आर्टी आदी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांवर सरकार दरवर्षी कोट्यवधी खर्च करण्यात येत आहे. या…
मुंबई : महाराष्ट्रासारख्या पुढारलेल्या राज्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. विशेष म्हणजे राज्यात दर तीन तासाला एक शेतकरी आत्महत्या करतो, असे अस्वस्थ करणारे वास्तव समोर आले आहे. २०२५ च्या पहिल्या…
मुंबई : विशेष प्रतिनिधी : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्री आपल्या अधिकारांचा गैरवापर करून राज्यातील जमिनी बळकावत आहे. सत्ताधारी मात्र वारीसारख्या हिंदू धर्मातील पवित्र मार्गाला अर्बन नक्षल म्हणून वारकऱ्यांना बदनाम करत…
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी (३ जुलै) महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मृत्यूंवरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला. शेतकरी दिवसेंदिवस कर्जात बुडत असतानाही, त्यांच्या दुर्दशेकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. या…
नवी दिल्ली : बेदरकार आणि बेपर्वाईने गाडी चालवल्यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना भरपाई देण्यास विमा कंपन्या जबाबदार नाहीत, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. (Accidental claim) भरधाव आणि बेदरकापणे गाडी चालवताना…