समाज

Uddhav take jab on CM : विकृत आणि हिणकस : उद्धव यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

मुंबई : विशेष प्रतिनिधी : मराठी प्रश्नावर राज आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्तरित्या आयोजित केलेल्या विजयी मेळाव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. तसेच उद्धव ठाकरे यांचा रूदाली असा…

Read more

Pandharpur Vari : हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा

पंढरपूरची वारी का करतात ?  का करायची ? कोणत्या ओढीनं, चालत, मिळेल त्या वाहनानं, महिनाभर कधी जसा वेळ उपलब्ध असेल तसा दोन पावले का असेना वारीत सहभागी होणं  हा खरंच…

Read more

Bjp criticizes Thackray: ठाकरे कुटुंबाचा पुनर्मिलन सोहळा : भाजपची टीका

मुंबई : उद्धव आणि राज ठाकरे यांचा मुंबईतील संयुक्त मेळावा त्यांचे राजकीय भविष्य पुन्हा आजमावण्याचा आणि महानगरपालिका निवडणुकीपूर्वी गमावलेली पत परत मिळवण्याचा हताश प्रयत्न आहे. विशेष म्हणजे, हा कार्यक्रम ठाकरे…

Read more

Paddy planting by minister : पालकमंत्र्यांकडून ‘चिखलगुट्टा’ भाताची लावण

कोल्हापूर : प्रतिनिधी :   राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शनिवारी भरपावसात डोक्यावरील येरलं बाजूला करत शेतात पॉवर टिलरद्वारे चिखलगुट्टा भात रोपांची लावण केली. शेतकऱ्यांच्या…

Read more

Raj Uddhav Melava: एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी : उद्धव ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी : ठाकरे बंधू एकत्र कधी येणार?, असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात होता, मात्र याची प्रतीक्षा आणि उत्सुकता शनिवारी (५ जुलै) ठाकरे बंधूंनीच संपवली. तब्बल वीस वर्षांनी…

Read more

Manisha Kayande: वारी आणि अर्बन नक्षल

खरेतर मनीषा कायंदे यांच्यासारख्या दलबदलू आमदारांची दखल घेण्याचे कारण नव्हते. किंवा त्यांची दखल घ्यावी एवढी त्यांची राजकीय योग्यताही नाही. परंतु त्यांनी वारकरी चळवळीसंदर्भात जे विधान केले आहे, त्यामुळे त्यांचा समाचार…

Read more

Shetty in Pandharpur : ‘शक्तीपीठ’ रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी दे : राजू शेट्टी

कोल्हापूर : प्रतिनिधी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच् मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी दे असे साकडे पंढरपूरात जाऊन विठ्ठलाला घातले. त्यांच्यासोबत विधान परिषदेतील काँग्रेसचे…

Read more

Danave attacks Mahayuti: शेतकरी आत्महत्यांवरून दानवेंचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई : विशेष प्रतिनिधी : महायुती सरकारच्या धोरणामुळे गेल्या ३ वर्षांत २ हजार ८६६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यात सर्वांत जास्त आत्महत्या या अमरावती व मराठवाडा विभागात झाल्याची माहिती देत विधान…

Read more

Somnath Suryvanshi: सोमनाथ सूर्यवंशींचा कोठडीत मृत्यू; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

छत्रपती संभाजीनगर : परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या…

Read more

Vari: विठ्ठल भेटीची ओढ

कोल्हापूर : लाखो वारकऱ्यांना विठ्ठल भेटीची ओढ लागली आहे. या ओढीने वारकरी पंढरीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. आषाढ शुद्ध एकादशीला विठ्ठलाचे रूप डोळे पाहण्यासाठी वारकरी अधीर झाला आहे. वारीची परंपरा…

Read more