समाज

India-China border dispute: चीनसोबतचा सीमावाद सर्वांत मोठे आव्हान : संरक्षण दल प्रमुख

नवी दिल्ली :  भारताचा चीनसोबतचा सीमावाद हा देशासाठी सर्वांत मोठ्या आव्हानांपैकी एक आहे, असे स्पष्ट मत संरक्षण दल प्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी शुक्रवारी (५ सप्टेबर) व्यक्त केले. (India-China…

Read more

heavy rain alert in Gurugram: यमुना धोकापातळीवर; दिल्लीला पुन्हा इशारा

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे यमुना नदी धोकापातळीवर वाहत आहे. अशातच हवामान विभागाने दिल्लीच्या काही भागासह गुरुग्राम, फरिदाबाद, यमुनानगर, मेवात, पलवल, रेवाडी आणि महेंद्रगड येथे मुसळधार पाऊस आणि गडगडाटी वादळाचा…

Read more

Comrade Bharat Patankar : योद्धा कॉम्रेड

तत्त्वज्ञानाने जगाचा अर्थ लावता येतो पण मुद्दा आहे तो जग बदलण्याचा. जग बदलायचे असेल तर घाव हा घालवाच लागतो. संघर्ष अटळ असतो. त्यासाठी परिणामाची तमा न बाळगता सर्वस्व झोकून देऊन…

Read more

Sushila Salunkhe : “विद्यार्थ्यांनी संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या समर्पणाचा अंगिकार करावा” : जयसिंगराव सावंत

कोल्हापूर : प्रतिनिधी : संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे हया शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या, त्यांना श्री स्वामी विवेकानद शिक्षण संस्था उभारणीच्या कामात बहुमोल मदत केली. त्यामुळे आपल्या…

Read more

NIRF ranking : देशातील ‘टॉप-५०’ राज्य विद्यापीठांत शिवाजी विद्यापीठ

कोल्हापूर : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने बुधवारी (४ सप्टेबर) जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ-२०२५) मध्ये शिवाजी विद्यापीठाने देशातील आघाडीच्या २०० विद्यापीठांमध्ये आपले स्थान कायम राखले. राज्य सार्वजनिक…

Read more

Rohit Pawar criticizes CM: देवरांकडून गृहविभागाचे वस्त्रहरण : आ. रोहीत पवार

मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे खासदार मिलींद देवरा यांच्याकडून राज्याच्या गृहविभागाचे वस्त्रहरण सुरू असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस आ. रोहीत पवार यांनी केली आहे. (Rohit Pawar criticizes CM) मराठा आरक्षणाला…

Read more

CM Clarifies on Maratha issue: जे खरे आहेत त्यांनाच…मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे वक्तव्य

मुंबई : हैदराबाद गॅझेटच्या नोंदीनुसार कुणबी दाखले देणार त्याचबरोबर त्यांना मराठा आरक्षणाचा लाभ देण्याचा राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे मराठवाड्यातील मराठा समाजाला मोठा फायदा होणार असल्याचे मानले जात आहे.…

Read more

Centre launches onion sale : केंद्राकडून कांद्याची थेट विक्री

नवी दिल्ली : कांद्याच्या वाढत्या दरावर केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. ग्राहकांना परवडणाऱ्या दरात कांदा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी (४ सप्टेंबर) दिल्ली, मुंबई आणि अहमदाबादमध्ये प्रति किलो २४…

Read more

Manipur agreement : मणिपूरमध्ये शांतता आणि स्थैर्य आणण्यासाठी पावले

नवी दिल्ली : केंद्र आणि मणिपूर सरकारने गुरुवारी (४ सप्टेंबर) कुकी-झो गटांसोबत एक नवीन करार केला आहे. त्यानुसार सर्व बाजूंनी मणिपूरची प्रादेशिक अखंडता राखण्यास, राष्ट्रीय महामार्ग-२ मुक्त हालचालीसाठी खुला करण्यास…

Read more

‘Maratha’ achievement : मराठा आंदोलनाने काय साधले?

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेले उपोषण पाचव्या दिवशी मागे घेतले. त्यानंतर समाजमाध्यमांवर ज्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत, त्या शहाण्या माणसाचाही गोंधळ उडवणाऱ्या आहेत. या आंदोलनाचा प्रत्येकाने काढलेला अर्थ…

Read more