समाज

भारत पाण्याच्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

जगभरात वाढत चाललेली दुष्काळाची समस्या आता भारतातही अधिक तीव्रतेने जाणवू लागली आहे. विशेषतः गंगेचा मैदानी भाग आणि ईशान्य भारत हे प्रदेश या संकटाच्या विळख्यात अधिक वेगाने अडकताना दिसत आहेत. वाढते…

Read more

राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा चाकणकरांचा राजीनामा; अन्य नेत्यांवर कारवाई कधी?

मुंबई : प्रतिनिधी : नाशिकाचा भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात याला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर त्याच्या ट्रस्टशी संबधित राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी रात्री राजीनामा दिला. मुख्यमंत्र्याच्या…

Read more

शिक्षक बनून जेव्हा पक्षीच पक्ष्यांना गाणे शिकवतात…

जंगलात राहणारे रेजंट हनीइटर पक्षी स्वतःच “गाण्याचे शिक्षक” बनले आणि पाळीव पक्ष्यांना त्यांनी त्यांचे हरवलेले गाणे पुन्हा शिकवले. हे एखाद्या गोष्टीतले वर्णन वाटेल. त्यावर विश्वास बसणार नाही. पण ते खरे…

Read more

धोक्याची भाषा, राजकीय सक्ती आणि समाजाचा आत्मविश्वास

अलीकडच्या काळात सार्वजनिक चर्चांमध्ये एक विशिष्ट सूर वारंवार ऐकू येतो—समाज तुटतो आहे, ध्रुवीकरण वाढत आहे, “सामाजिक फॅब्रिक” फाटत आहे. ही भाषा इतकी परिचित झाली आहे की, जणू ती वास्तवाचे निर्विवाद…

Read more

निसर्गाच्या शाळेनं शिकवलं; तेच लोकांना सांगते: बीजमाता ‘पद्मश्री’ राहीबाई पोपेरे

कोल्हापूर : प्रतिनिधी :  मी कोणत्याही शाळेत शिकले नाही, पण निसर्गाच्या शाळेनं मला जगण्याचं खरं शिक्षण दिलं, तेच मी लोकांना सांगत असते, असं अत्यंत प्रांजळपणानं सांगत बीजमाता ‘पद्मश्री’ राहीबाई पोपेरे…

Read more

युद्धामुळे अमेरिकेत खतांच्या किंमती वाढल्या

नवी दिल्ली : इराण युध्दामुळे अमेरिकेत खतांच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे अमेरिकन शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. इराण युद्धामुळे जागतिक पुरवठ्यात व्यत्यय होऊ लागला आहे. इंधन, नैसर्गिक वायू आणि खतांची…

Read more

सोनम वांगचुक यांची सुटका होणार

नवी दिल्ली : राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत अधिकारांचा वापर करुन अटक करुन नजरकैदेत टाकण्यात आलेल्या पर्यावरणवादी कार्यकर्ते सोमन वांगचुक यांची नजरकैद केंद्र सरकारने आज शनिवारी तात्काळ रद्द केली आहे. त्यामुळे त्यांची…

Read more

आर्किमिडीजने वाचवला हत्ती! ३० फूट खोल विहिरीतील थरारक बचावकार्य

रात्रीच्या अंधारात ३० फूट खोल विहिरीत पडला एक प्रचंड हत्ती! मृत्यू समोर उभा होता, पण वन अधिकाऱ्यांनी बुद्धीचातुर्य वापरून विज्ञानाचा वापर केला. – आर्किमिडीजचे तत्त्व! विहिरीत पाणी भरून हत्तीला तरंगवत बाहेर…

Read more

राज्यात चार दिवस मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

मुंबई :  प्रतिनिधी : राज्यातील काही भागांमध्ये १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.…

Read more

डोक्यावर सिलिंडर घेऊन काँग्रेस महिला कार्यकर्त्यांचा मोर्चा

बेळगाव : प्रतिनिधी :  केंद्र सरकारने गॅस सिलिंडर दरवाढ केल्याच्या निषेधार्थ महिला काँग्रेस तर्फे डोक्यावर सिलिंडर घेऊन मोर्चा काढण्यात आला. केंद्रातील भाजप सरकारच्या निषेधाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. गॅस दरवाढ रद्द…

Read more