राजकारण

शिष्यवृत्ती योजनांचा लाभ गरजू विद्यार्थ्यांना देणार  : अजित पवार

नागपूर  : प्रतिनिधी :   टीआरटीआय, बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत यासारख्या स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. या अधिछात्रवृत्तीधारक शिष्यवृत्ती योजनांचा लाभ अधिकाधिक गरजू व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांपर्यंत…

Read more

डाक पुरस्कारार्थी हे देशाचे नवरत्न : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

कोल्हापूर  : प्रतिनिधी :  विश्वासार्हतेच्या जोरावर देशात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारे ग्रामीण डाक पुरस्कारार्थी हे खऱ्या अर्थाने देशाचे नवरत्न आहेत असे गौरोउद्गगार केंद्रीय दूरसंवाद तसेच ईशान्य क्षेत्र विकास…

Read more

फडणवीस सरकारने बाजार समित्यांचा गळा घोटला : राजू शेट्टी

जयसिंगपूर : प्रतिनिधी :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने राज्यातील ८० हजार मेट्रिक टनापेक्षा जास्त उलाढाल असणा-या बाजार समित्यांच्या अध्यक्षपदी  राज्याचे पणन मंत्री व उपाध्यक्षपदी पणन राज्यमंत्री हा कायदा आज…

Read more

मुले पळविणारी टोळी, बेपत्ता तरुणी प्रश्नावर राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना साकडे

जमीर काझी : नागपूर : गेल्या काही दिवसांपासून मुंबई, ठाण्यासह राज्यभरातून मुले पळविणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत, तसेच तरुणी बेपत्ता होण्याचे प्रमाण धक्कादायकपणे वाढले आहे, याबाबत पोलिसांकडून योग्य प्रकारे कार्यवाही…

Read more

शेतकरी आत्महत्या, ढासळलेली कायदा-सुव्यवस्था आणि भ्रष्टाचार हे सरकारचे पाप 

जमीर काझी : नागपूर :  राज्यातील शेतकऱ्याच्या आत्महत्यांचे पाप महायुती सरकारचे आहे अशी टीका अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर बोलताना विरोधकांनी केली. त्याचबरोबर कृषी क्षेत्रातील निधीचा अपव्यय, ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था, महिला…

Read more

बोगस बहिणीने लाटले १६५ कोटी रुपये

नागपूर : प्रतिनिधी : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे १६५ कोटी रुपये अपात्र बहिणींनी लाटल्याची धक्कादायक माहिती महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी विधीमंडळात दिली. सुरवातीच्याकाळात छाननीशिवाय सरकारने सरसकट पैसे…

Read more

मुंबईससह व प्रमुख महानगरपालिका निवडणूका महायुती म्हणूनच लढणार : रवींद्र चव्हाण  

जमीर काझी : नागपूर :   मुंबईसह राज्यातील प्रमुख महापालिकेच्या निवडणुका आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत. त्याबाबत दोन्ही पक्षाशी सकारात्मक वाटाघाटी सुरु आहेत,जागावाटप हे लोकहित आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन ठरविण्यात येणार…

Read more

…तर उपमुख्यमंत्रीपद ताबडतोब रद्द करा : उद्धव ठाकरे

नागपूर : प्रतिनिधी : विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेत्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी…

Read more

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांचे निधन

लातूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे वयाच्या ९० वर्षी लातूर येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले. गेल्या काही दिवसापासून ते आजारी होते. त्यांच्यावर उपचार…

Read more

महाराष्ट्रात रोज सहा खून, २३ बलात्कार होत असताना गृहविभाग काय करतंय? : सतेज पाटील  

नागपूर : प्रतिनिधी :  सध्या महाराष्ट्रात दररोज ६ खून आणि २३ बलात्काराच्या घटना घडत आहेत. अशा घटनांमुळे महाराष्ट्राच्या कायदा सुवव्यवस्थेवर डाग पडला असून गृहविभाग काय करतोय असा सवाल काँग्रेसचे विधानपरिषदेतील…

Read more