शिंदेची सेना अमित शहांची टेस्ट टूयूब बेबी
मुंबई : प्रतिनिधी : महानगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांच्या टीकेला धार आली आहे. शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गट आणि भाजपवर टीका केली आहे. शिंदेची…
मुंबई : प्रतिनिधी : महानगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांच्या टीकेला धार आली आहे. शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गट आणि भाजपवर टीका केली आहे. शिंदेची…
जमीर काझी : मुंबई : नॅशनल हेराल्ड प्रकरणी न्यायालयाने दिलेला निर्णय भारतीय जनता पक्षाच्या खोटारडेपणाचा बुरखा फाडणारा आहे. केवळ सोनिया गांधी व राहुल गांधी यांना बदनामीसाठी रचलेले एक कुंभाड असल्याचे …
नाशिक : बनावट दस्तावेजाद्वारे अल्प उत्पन्न गटातून सरकारी कोट्यातील सदनिका बळकावल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरील दोन वर्षाचा कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा कायम ठेवली…
मुंबई : प्रतिनिधी : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी अधिकाऱ्यांची कमतरता भासत असून आम्ही ते नियोजन करत आहोत. त्यानंतर आम्ही जिल्हा परिषद निवडणूका घेऊ शकतो. आम्हाला ३१ जानेवारीपूर्वी या निवडणुका घ्यावाच लागणार…
मुंबई : प्रतिनिधी : सूर्य मकर राशीत प्रवेश करणाऱ्या मकर संक्राती सणाचा दिवस मतदानासाठी निवडत राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २९ महानगरपालिकेच्या निवडणूका १५ जानेवारीला घेण्याची घोषणा केली आहे. १५ जानेवारीला…
मुंबई : प्रतिनिधी : राज्यातील महागरपालिका निवडणुकींची घोषणा आज दुपारी चार वाजता होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे, सोमवारी दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणूकीची घोषणा करणार असल्याचे…
नागपूर : प्रतिनिधी : टीआरटीआय, बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत यासारख्या स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. या अधिछात्रवृत्तीधारक शिष्यवृत्ती योजनांचा लाभ अधिकाधिक गरजू व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांपर्यंत…
जयसिंगपूर : प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने राज्यातील ८० हजार मेट्रिक टनापेक्षा जास्त उलाढाल असणा-या बाजार समित्यांच्या अध्यक्षपदी राज्याचे पणन मंत्री व उपाध्यक्षपदी पणन राज्यमंत्री हा कायदा आज…
जमीर काझी : नागपूर : गेल्या काही दिवसांपासून मुंबई, ठाण्यासह राज्यभरातून मुले पळविणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत, तसेच तरुणी बेपत्ता होण्याचे प्रमाण धक्कादायकपणे वाढले आहे, याबाबत पोलिसांकडून योग्य प्रकारे कार्यवाही…
जमीर काझी : नागपूर : राज्यातील शेतकऱ्याच्या आत्महत्यांचे पाप महायुती सरकारचे आहे अशी टीका अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर बोलताना विरोधकांनी केली. त्याचबरोबर कृषी क्षेत्रातील निधीचा अपव्यय, ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था, महिला…