महाराष्ट्र

परराष्ट्र धोरणावर प्रभाव टाकण्यात महाराष्ट्र अपयशी

रोहन चौधरी परराष्ट्र धोरण आणि देशांतर्गत राजकारण हे वेगळे असल्याच्या गैसमजूतीतून परराष्ट्र धोरणात राज्यांची देखील भूमिका असू शकते याबद्दल आपण सारेच अनभिज्ञ आहोत. आजपर्यंत शिवसेनेची भारत-पाकिस्तानबद्दल अथवा तामिळनाडूतील दोन्ही पक्षांची…

Read more

‘लापता लेडीज’ ४ वर्षांनी कुटुंबात परतली

अकोलाः ओडिशातून हरवलेली अकोला जिल्ह्यात भटकंती करीत आलेल्या महिलेला चार वर्षांनंतर तिच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवण्यात आले. तिच्या कुटुंबाने संबंधित महिला मरण पावल्याचे गृहीत धरले होते. प्रशासनाच्या विशेष प्रयत्नांमुळे ती आपल्या कुटुंबात…

Read more

राज्य सरकारी कर्मचा-यांना सुधारित पेन्शन

मुंबई :  केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत रविवारी घेण्यात आला. यामुळे कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या अखेरच्या काळात मिळणाऱ्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के…

Read more

गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त

रायगडः गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई गोवा महामार्गावरील रस्त्याच्या कामांची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. …

Read more

अटल सेतूवरून ५० लाख वाहनांचा प्रवास

अटल बिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा सागरी सेतूवरून धावणा-या वाहनांच्या संख्येत वाढ होऊ लागली असून सात महिन्यांत अटल सेतूवरून प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या ५० लाखांवर पोहोचली आहे. मुंबई महानगर…

Read more