महत्त्वाच्या नोंदी

गीर अभयारण्यातील आठ सिंहांचा मृत्यू

गुजरातमधील गीर अभयारण्यात आशियाई सिंहांमध्ये बाबेसिया रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने गेल्या काही दिवसांत आठ सिंहांचा मृत्यू झाला असून आणखी १७ सिंहांवर उपचार सुरू आहेत. जगातील एकमेव आशियाई सिंहांची ही नैसर्गिक अधिवासभूमी…

Read more

ब्रेन कॅन्सरच्या उपचारात नवी आशा

ग्लिओब्लास्टोमा या अतिशय आक्रमक आणि वेगाने पसरणाऱ्या मेंदूच्या कर्करोगाच्या उपचारात नॅनोफायबर तंत्रज्ञानामुळे महत्त्वाची प्रगती झाल्याचे नव्या संशोधनातून समोर आले आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने औषधे थेट ट्यूमरपर्यंत पोहोचवता येत असल्याने उपचारांचा…

Read more

इबोला म्हणजे काय? कोणती खबरदारी घेण्याची आवश्यकता?

नवी दिल्ली : आफ्रिकेतील इबोला विषाणूजन्य आजाराने (EVD) प्रभावित देशांमधून भारतात येणाऱ्या किंवा त्या देशांना भेट देणाऱ्या प्रवाशांसाठी भारत सरकारने २१ मे २०२६ रोजी विशेष दिशादर्शक सूचना जारी केली आहे.…

Read more

यूएपीए प्रकरणांमध्येही जामीन हा नियम, तुरुंगवास अपवाद

नवी दिल्लीः बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंध) कायदा म्हणजे यूएपीए (UAPA) अंतर्गत दाखल प्रकरणांमध्येही “जामीन हा नियम आणि तुरुंगवास हा अपवाद” हे तत्त्व लागू होते, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नोंदवले.…

Read more

भारतातील जंगलांवर निसारची नजर, पण प्रतिसादयंत्रणा संथ

नासा-इस्रोच्या निसार उपग्रहामुळे भारताला आता जंगलांची रिअल-टाइम माहिती मिळू लागली आहे. मात्र, जंगलांचा ऱ्हास आणि कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी आवश्यक असलेली सरकारी प्रतिसाद यंत्रणा सक्षम नाही. ही यंत्रणा अत्यंत मंद गतीने…

Read more

ऑलिव्ह रिडले कासवांची १.६५ लाख पिल्ले समुद्रात

चेन्नईः तमिळनाडू किनारपट्टीवर यंदाच्या अंडीउबवणी हंगामात आतापर्यंत सुमारे १.६५ लाख ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांची पिल्ले सुरक्षितपणे समुद्रात सोडण्यात आली. राज्यातील कासव संवर्धन मोहिमेसाठी हे मोठे यश मानले जात आहे. (Olive…

Read more

दहापैकी चार विद्यार्थ्यांचा बारावीपूर्वीच शाळेला रामराम

नवी दिल्ली : भारताच्या शालेय शिक्षण व्यवस्थेसमोर माध्यमिक स्तरावर विद्यार्थ्यांना शिक्षणात टिकवून ठेवण्याचे गंभीर आव्हान उभे असल्याचे नीती आयोगाच्या ताज्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. (NITI Aayog Report on School Education)…

Read more

मनरेगाच्या रोजगारांत २०२५-२६ मध्ये मोठी घट

नवी दिल्ली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा)च्या माध्यमातून उपलब्ध होणा-या रोजगारांमध्ये २०२५-२६ या वर्षात मोठी घट झाल्याचे एका नव्या अभ्यासातून समोर आले आहे. नरेगा संघर्ष मोर्चा…

Read more

मातीपासून ताटापर्यंत प्लास्टिकचा प्रवास आरोग्यासाठी धोकादायक

शेतीपासून थेट आपल्या ताटापर्यंत पोहोचणारे अन्न आता एका नव्या आणि अदृश्य धोक्याच्या छायेत आले आहे. नव्या वैज्ञानिक अभ्यासातून धक्कादायक बाब समोर आली आहे. मायक्रोप्लास्टिक आणि नॅनोप्लास्टिक हे केवळ पिकांच्या वाढीवर…

Read more

नाशिकच्या टीसीएस प्रकरणाचा एफआयआर सार्वजनिक करा : हर्षवर्धन सपकाळ

जमीर काझी :  मुंबई : नाशिकच्या टीएसएस प्रकरणाच्या माध्यमातून धार्मिक धृवीकरण करण्याचा खेळ भारतीय जनता पक्ष करत आहे. पोलिसांचा तपास  एफआयआर अद्याप सार्वजनिक केलेला नाही.  तो सार्वजनिक करून कायद्याने त्यांचे…

Read more