कोचिंग क्लासला आग; १५ विद्यार्थ्यांचा मृत्यू
लखनऊ : उत्तरप्रदेशाची राजधानी लखनऊ येथील अलिगंज भागातील एका कोचिंग क्लासला लागलेल्या आगीत १५ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. या दुर्घटनेत ३० विद्यार्थी जखमी झाले आहेत. जीव…
लखनऊ : उत्तरप्रदेशाची राजधानी लखनऊ येथील अलिगंज भागातील एका कोचिंग क्लासला लागलेल्या आगीत १५ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. या दुर्घटनेत ३० विद्यार्थी जखमी झाले आहेत. जीव…
परभणी : परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील यशवाडी येथील हनुमान मंदिरातील सभा मंडप कोसळून सात भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आहे. तीस जण जखमी असून त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आले…
मुंबई : प्रतिनिधी : तब्बल वीस वर्षांनी पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने निकाल दिला. या खटल्यातील माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची न्यायाधीश नावंदर यांनी ठोस पुराव्याअभावी निर्दोष…
मुंबईः पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणी माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यनारायण आर. नावंदर यांनी हा निकाल दिला. ३ जून २००६…
मुंबईः राजकीय वैमनस्यातून हत्येची परंपरा उत्तरेतल्या राज्यांची, परंतु पुरोगामी महाराष्ट्र वीस वर्षांपूर्वी अशा प्रकारच्या हत्येने हादरून गेला होता. धाराशिवचे (त्यावेळचे उस्मानाबाद) राजकीय नेते पवनराजे निंबाळकर यांची नवी मुंबईत हत्या झाली…
बेळगाव : प्रतिनिधी : टिप्पर आणि बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात टिप्पर चालक, त्याची पत्नी आणि बस चालक असे तीन जण जागीच ठार झाले तर बसमधील दहा प्रवासी गंभीर जखमी झाले.…
मुंबई : प्रतिनिधी : महाविकास आघाडीच्या काळात १०० कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीच्या आरोपाची चौकशी करणारा सेवानिवृत्त न्यायमूर्ती के.यु. चांदीवाल यांनी तयार केलेला चौकशी अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी माजी गृहमंत्री…
जमीर काझी : मुंबई : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना सोमवारी जयपुर येथे मारहाण करण्यात आली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी पुकारलेल्या आंदोलनावेळी दोन तरुणांनी त्यांना कानशिलात…
नवी दिल्ली : आसाममध्ये भारतीय हवाई दलाचे विमान कोसळले. शनिवारी सकाळी ही घटना घडली. हे विमान जोरहाट हवाई तळावर उतरण्याचा प्रयत्न करत असताना कोसळले. या अपघातात पाच जवांनाचा मृत्यू झाला.…
कोलकोता : पश्चिम बंगालमधील एका सरकारी इमारतीला आग लागून चार हजार ईव्हीएम मशिन जळून खाक झाली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत या मशिनचा वापर करण्यात आला होता. तृणमुल काँग्रेसचा दारुण पराभव…