पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे वर १८ तास वाहतूक ठप्प
मुंबई : मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर गॅस वाहतूक करणारा टँकरचा अपघात झाल्याने १८ तासाहून अधिक काळ वाहतूक ठप्प झाली आहे. अपघातातील टँकरमधून ज्वलनशील गॅस दुसऱ्या टँकरमध्ये भरण्याचे काम सुरू आहे.…
मुंबई : मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर गॅस वाहतूक करणारा टँकरचा अपघात झाल्याने १८ तासाहून अधिक काळ वाहतूक ठप्प झाली आहे. अपघातातील टँकरमधून ज्वलनशील गॅस दुसऱ्या टँकरमध्ये भरण्याचे काम सुरू आहे.…
गाझियाबाद : ऑनलाईन गेमच्या आहारी गेलेल्या तीन अल्पवयीन बहिणींनी नवव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. बुधवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहीलेली सुसाईड नोटही पोलिसांना मिळाली…
माथेफिरु हिंदू महासभेचा नथूराम गोडसे याने ३० जानेवारी १९४८ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची गोळ्या झाडून हत्या केली. या हत्येप्रकरणी न्यायालयाने मुख्य आरोपी नथुराम गोडसे आणि नारायण डी.आपटे यांना फाशीची…
मुंबई : प्रतिनिधी : विविध कारणामुळे नेहमी वादाच्या भोवऱ्यात राहणाऱ्या अभिनेता कमाल खान (केआरके) याला ओशिवारा पोलिसांनी अटक केली आहे. १८ जानेवारीला त्याने राहत्या फ्लॅटमधून आपल्या रिव्हॉल्वरमधून निवासी इमारतीवर दोन…
जमीर काझी : मुंबई : दीड वर्षांपूर्वी बालिकावर झालेल्या लैगिक अत्याचार मुळे ठाणे जिल्ह्यातील बदलापूर हादरले होते. मात्र त्यानंतरही या परिसरातील मुली, महिलाची सुरक्षा व्यवस्था रामभरोसे असल्याची बाब चव्हाट्यावर आली…
मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचनालयाच्या (ईडी) विशेष न्यायालयाने मंत्री छगन भुजबळ यांची मनी लाँड्रिंग प्रकरणी निर्दोष मुक्तता केली. यापूर्वीच महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २०२१…
राज्याचे मुख्यमंत्री इतके हतबल आहेत की, ते एका मंत्र्याच्याविरोधात काहीच बोलत नाहीत. मंत्र्यांची मुलं गुन्हा करून मोकाट फिरतात, ते मंत्र्यांच्या संपर्कात राहतात. मात्र पोलिसांना सापडत नाहीत? आणि तरीही मंत्री खुशाल मंत्रिमंडळात बसतात?, या राज्यात…
मुंबई : प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहखात्याची मुंबई उच्च न्यायालयाने खरडपट्टी काढल्यानंतर मंत्री भरतशेठ गोगावले यांचा पुत्र विकास गोगावले आज शुक्रवारी सकाळी महाड पोलिसांना शरण आला. उच्च न्यायालयाने…
जमीर काझी : मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री इतके हतबल आहेत की, ते एका मंत्र्याच्याविरोधात काहीच बोलत नाहीत. मंत्र्यांची मुलं गुन्हा करून मोकाट फिरतात, ते मंत्र्यांच्या संपर्कात राहतात. मात्र पोलिसांना सापडत…
प्रकरण केवळ एका व्यक्तीच्या कायदेशीर लढ्यापुरते मर्यादित नव्हे, अनिर्बंध सत्तेविरोधातील टीकाकारांचा आवाज दडपण्यासाठी शासकीय यंत्रणेचा गैरवापर करण्याच्या धोकादायक प्रवृत्तीचे एक गंभीर उदाहरण विक्रांत पाटील “डॉ. संग्राम पाटील विरुद्ध फडणवीस सरकार”…