पुरवणी

काळोखातले उजेडात…

२८ मार्च १९६५चा न्यू यॉर्क टाइम्सचा अंक तसा नेहमीसारखाच होता. रुटीन बातम्या. त्यातल्या त्यात विशेष बातमी होती डॉ. मार्टिन ल्यूथर किंग यांच्याविषयीची. ते अलाबामातल्या नागरी हक्कांविषयीची चळवळ अधिक तीव्र करणार…

Read more

बशीर बद्र यांनी बकरीदच्या दिवशी स्वतःलाच कुर्बान केले

माणूस स्वतःचा जन्मदिवस किंवा मृत्यूचा दिवस निवडू शकत नाही. पण गेली अनेक वर्षे स्मृतीच्या उजाड वाळवंटात हरवून गेलेल्या नव्वदी पार केलेल्या शायर बशीर बद्र यांना जर आपल्या जाण्याचा दिवस निवडण्याची…

Read more

सनातन धर्मातील तीन प्रकारचे गोरे

एका अतिशय गंभीर “सांस्कृतिक स्पंदनांवरील आंतरराष्ट्रीय परिषदेत” सूत्रसंचालकाने आपली किमती खादीची शाल नीट करत विचारले: “आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या धर्मतत्त्वविषयक प्रश्नावर चर्चा करणार आहोत. सनातन धर्मात गोऱ्या लोकांचे तीन…

Read more

भिंत खचली कलथून खांब गेले…

सर्वोच्च न्यायालय तांत्रिकदृष्ट्या सर्व काही करू शकते. “तांत्रिकदृष्ट्या” हा फार सुंदर शब्द आहे. तो “संविधानानुसार”, “सैद्धांतिकदृष्ट्या” आणि “तत्त्वतः” या शब्दांसोबत एका सुंदर कपाटात ठेवलेला असतो. असे कपाट जे अतिशय चकचकीत…

Read more

ज्ञान संकुलाच्या उत्तम प्रशासक  : प्राचार्या शुभांगी गावडे

“ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षणप्रसार” या उदात्त हेतूने प्रेरित होऊन शिक्षणाची गंगा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरविण्यासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना करणारे शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या नात तसेच…

Read more

नवभारत निर्मितीचा ध्यास; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

भारतीय संतपरंपरा ही केवळ अध्यात्मिक नव्हे तर सामाजिक परिवर्तनाचीही प्रभावी परंपरा मानली जाते. या परंपरेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे स्थान अत्यंत अग्रगण्य आहे. ३० एप्रिल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जयंती…

Read more

मुक्तीचे जीवनगाणे…. ब्रिजेट बार्दो, डॉ. रुथ लॉरेन्स

डॉ. रुथ लॉरेन्स आणि ब्रिजेट बादों. जागतिक पटलावर आपापल्या क्षेत्रांत ठसा उमटवणाऱ्या या दोन कर्तृत्ववान स्त्रिया. अलीकडेच काळाच्या पडद्याआड गेल्या. भिन्न स्वभाव प्रकृतीच्या असलेल्या या दोघींपैकी एकीने क्षमता आणि ताकदीच्या…

Read more

आपले घर, आपला किल्ला !

अमेरिकेत ‘स्नोडेन ‘सारखा जागल्या जन्मतो, तो अचानक नव्हे. तो तेथील सरकारी पाळतशाहीचा गौप्यस्फोट करतो, ते अविचाराने नव्हे. त्या कृतीमागे त्या आणि एकूणच पाश्चात्य समाजात व्यक्तीचे अधिकार, तिचा खासगीपणाचा हक्क यांविषयी…

Read more

भारतीय गणराज्याच्या निर्मात्या

जगभरातल्या अनेक देशांमध्ये महिलांना मतदानाचा हक्कही नव्हता, त्या काळात भारतातील महिला आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करत होत्या. याला कारण नेहरूंची आधुनिक नि प्रागतिक दृष्टी. किंबहुना, स्त्रियांच्या सहभागाविषयी म. गांधी आणि…

Read more

बाबासाहेबांचे संविधान म्हणजे…एकसंघ भारताची पोलादी चौकट

‘विश्वरत्न’, ‘भारतरत्न’, ‘घटनाकार’ आणि ‘भारत भाग्यविधाता’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून विविधतेने नटलेल्या भारताला एकसंघ राष्ट्र म्हणून बांधून ठेवण्याचे ऐतिहासिक कार्य केले.त्यामुळेच त्यांच्या जयंती दिनी संपूर्ण देशात त्यांना…

Read more