Gill’s new record : शुभमन गिलचा नवा विक्रम
बर्मिंगहॅम : भारतीय कर्णधार शुभमन गिलने बुधवारी नवीन इतिहास रचला. इंग्लंडमधील मालिकेतील पहिल्या आणि दुसऱ्या कसोटी सामन्यात शतके झळकावणारा नववा कर्णधार आणि दुसरा भारतीय कर्णधार बनला आहे. गिल डॉन ब्रॅडमन,…
बर्मिंगहॅम : भारतीय कर्णधार शुभमन गिलने बुधवारी नवीन इतिहास रचला. इंग्लंडमधील मालिकेतील पहिल्या आणि दुसऱ्या कसोटी सामन्यात शतके झळकावणारा नववा कर्णधार आणि दुसरा भारतीय कर्णधार बनला आहे. गिल डॉन ब्रॅडमन,…
बर्मिंगहॅम :इंग्लंडविरुध्द दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने चहापानानंतर खेळताना कर्णधार शुभमन गिलेने अर्धशतक साजरे केले. यावेळी भारताने ३ बाद १९३ धावा केल्या. कर्णधार गिल ५९ धावावर तर रवींद्र जडेजा १ धावांवर…
नवी दिल्ली : २०३६ च्या ऑलिपिंक आ पॅरालिंपिक खेळाच्या आयोजनासाठी भारताकडून अहमदाबाद शहराची शिफारस भारताने आंतरराष्ट्रीय ऑलिपिंक समिती आयओसी कडे केली आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालय, गुजरात सरकार आणि भारतीय ऑलिंपिक…
नवी दिल्ली : एजबॅस्टन येथे होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंडमधील दुसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह खेळणार की नाही याकडे सर्वांच्या नजरा लागल्या असल्या तरी भारतीय संघ फिरकीवर भर देण्याची शक्यता आहे.…
नवी दिल्ली : बुद्धीबळ खेळाने भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवले आहे. विश्वनाथ आनंद, डी. गुकेश, प्रज्ञानंद, त्याची बहीण वैशाली या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय दिग्गज खेळाडूंना नमवण्याची किमया करत भारताचा दबदबा कायम ठेवला…
नवी दिल्ली : पहिल्या कसोटीतील पराभवानंतर दुसऱ्या कसोटीसाठी जसप्रित बुमराह उपलब्ध आहे पण वर्कलोड व्यवस्थापनाचा भाग म्हणून बुमराहला मैदानावर उतरावयाचे की गोलंदाजी नितीश कुमार रेड्डीला संधी द्यायची याचा संघव्यवस्थापन गांभीर्याने…
बर्मिंगहॅम : पहिल्या कसोटीतील पराभव झटकून टाकत भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी आज नेट प्रॅक्टिसमध्ये सराव केला. नेट प्रॅक्टिसमध्ये सरावापासून भारताचा भरवश्याचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह आणि…
बार्बाडोस : वेस्ट इंडिजने बार्बाडोस येथील पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला १८० धावांत गुंडाळले. जेडेने सिल्स आणि शमार जोसेफच्या भेदक माऱ्यासमोर ऑसी खेळाडूंची त्रेधातिरपीट उडाली. सील्सने पाच तर जोसेफने चार गडी बाद…
मुंबई : यजमान इंग्लंडने भारताचा पहिल्या कसोटी सामन्यात पाच गड्यांनी पराभव केला. भारताने पहिल्या डावात ३१ धावात सात गडी गमावले तर पाच झेल सोडल्यामुळे भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला. भारताच्या…
लीड्स : लोकेश राहुल व रिषभ पंतने ठोकलेल्या शतकांमुळे भारताने इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत चौथ्या दिवशी चहापानापर्यंत ३०४ धावांची आघाडी घेतली. भारताने दुसऱ्या डावात ७५ षटकांत ४ बाद २९८ धावा केल्या असून…