३०-३१ मार्च दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात अवकाळी पाऊस सुरू असताना कृषी खात्याने ३० आणि ३१ मार्च रोजी मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांनी कापणी केलेली पिके सुरक्षित ठेवावी, असे आवाहनही कृषी…

Read more

सुप्रिया सुळेंचे विधान संतापजनक : हर्षवर्धन सपकाळ  

जमीर काझी : मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा वारसा चालवत आहेत. हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे विधान दिशाभूल करणारे, चिड व संताप आणणारे आहे. डॉ.…

Read more

आयपीएल २०२६ चे ७० सामन्यांचे  वेळापत्रक जाहीर

मुंबई : प्रतिनिधी : बीसीआयआरने इंडियन प्रिमिअर लिग २०२६ च्या दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. १३ एप्रिल ते २४ मे दरम्यान सामने होणार आहेत. उर्वरित साखळी फेरीतील ५० सामने…

Read more

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन

कोल्हापूर : प्रतिनिधी : ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे वयाच्या ८५ वर्षी निधन झाले. गेले दीड महिन्यापासून त्यांच्यावर फुफ्फुसाचा संसर्ग झाल्याने एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्या…

Read more

कोल्हापूर विमानतळ विकासासाठी ५० कोटी : पालकमंत्री आबिटकर

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी राज्य शासनाने ५० कोटींचा निधी मंजूर केला असून या निधीमुळे विमानतळ विस्तारीकरणाच्या कामांना गती मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. मंजूर…

Read more

सरकारने आंबा बागायतदारांच्या जखमेवर मीठ चोळले : राजू शेट्टी

जयसिंगपूर : प्रतिनिधी :  राज्यातील आंबा उत्पादक शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि अवकाळी पावसाच्या संकटामुळे उद्ध्वस्त झाला असताना, राज्य सरकारने जाहीर केलेली हेक्टरी २२ हजार रुपयांची मदत म्हणजे ‘उंटाच्या तोंडात जिरे’…

Read more

प्रत्येक आमदारांच्या अंगावर पोलिस येऊ शकतात : जयंत पाटील

मुंबई : प्रतिनिधी :  सामान्य माणूस कष्ट करतो, पैसे कमावतो, त्या पैशांवर टॅक्स भरतो त्यातून आपण हे अधिवेशन भरवत असतो. पण या सभागृहात कधी मंत्री अनुपस्थित रहायचे तर कधी अधिकारी…

Read more

फडणवीसांना पदावरून हटविण्यासाठी खरातकडे ३८ आमदारांनी करंगळी  कापली  : जितेंद्र आव्हाड

जमीर काझी :  मुंबई : देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदावरुन दूर करण्यासाठी राज्यातील ३८ आमदारांनी अघोरी पूजेचा घाट घातला होता. अशोक खरातनेही त्यांना फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करु, असे आश्वासन दिल्याचा सनसनाटी दावा …

Read more

पक्ष ताब्यात घेण्याचा तटकरे-पटेलांचा डाव सुनेत्रा पवारांनी उधळला : रोहित पवार

मुंबई : प्रतिनिधी : खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. पण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी त्यांचा डाव उधळून लावला, असा आरोप आमदार…

Read more

मुख्यमंत्री होण्यासाठी चंद्रकांत पाटील यांच्याकडून अघोरी पूजा; सपकाळांचा दावा

मुंबई : प्रतिनिधी : मुख्यमंत्री होण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भोंदूबाबा खरात याच्याकडून अघोरी पूजा करुन घेतली होती, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. फडणवीसांचे मुख्यमंत्रीपद घालवण्यासाठी अघोरी…

Read more