प्रतिनिधी

मराठी भाषेतील स्वतंत्र माध्यम. अन्यायग्रस्तांच्या बाजूने पक्षपाती. ज्या घटकांना आवाज नाही, त्यांचा आवाज. सत्तेला प्रश्न विचारण्याबरोबरच विधायक बाबींचा खंबीर पाठपुरावा.

संपादकः विजय चोरमारे

राज्यपालांच्या अभिभाषणात अजित दादांबद्दल एक चकार शब्दही नाही ; जयंत पाटील यांचा घणाघात 

जमीर काझी : मुंबई : राज्यपालांचे भाषण म्हणजे मंत्रिमंडळाचे भाषण असते. पण मला आश्चर्य या गोष्टीचे वाटले की, या अभिभाषणात अजित दादांबद्दल एक चकार शब्द सुद्धा काढलेला नाही. या अभिभाषणात सर्व…

Read more

अजित पवारांच्या अपघाताची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करा

जमीर काझी :  मुंबई : राज्याचे दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूची एसआयटीमार्फत हायकोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी हायकोर्टात जनहित याचिका सादर करण्यात आली आहे. आरटीआय कार्यकर्ता केतन…

Read more

अजित पवार विमान अपघात प्रश्नी शिवसेना, काँग्रेसने संसदेत आवाज उठवावा

मुंबई : प्रतिनिधी : अजित पवार विमान अपघाताचा तपास योग्य, पारदर्शक पद्धतीने व्हावा यासाठी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार आवाज उठवणार आहेत. त्याच बरोबर शिवसेना उद्धव ठाकरे…

Read more

डॉ.म.सु.पाटील वैश्विक दृष्टिकोन अंगीकारलेले समीक्षक – प्राचार्य डॉ.दिलीप धोंगड

कोल्हापूर : प्रतिनिधी : डॉ.म.सु.पाटील यांची समीक्षा व्रतस्थ आणि प्रमेयदर्शी आहे. त्यांनी निष्ठापूर्व व गांभीर्यपूर्वक समीक्षा लिहिली. प्रबंधात्मक ग्रंथ लिहिले. सुक्ष्म आणि नेटके वाचन करीत असताना आदिबंधात्मकनिष्ठ समिक्षेचा वापर केला.…

Read more

ज्येष्ठ समीक्षक चंद्रकांत पाटील मराठी साहित्याच्या पिकाचे राखणदार – डॉ.राजन गवस

कोल्हापूर : प्रतिनिधी : ज्येष्ठ समीक्षक चंद्रकांत पाटील मराठी साहित्याच्या पिकाचे राखणदार, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ.राजन गवस यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या डॉ.म.सु.पाटील…

Read more

महाराष्ट्रात दोन वर्षांत ९३ हजार महिला बेपत्ता 

जमीर काझी :  मुंबई :  राज्यात गेल्या दोन वर्षांत तब्बल ९३ हजार ९४० महिला बेपत्ता झाल्या असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारितील गृह विभागाने दस्तरखूद ही माहिती…

Read more

देवा, पुढच्या यात्रेआधी माझी सासू मरु दे!

बेळगाव : प्रतिनिधी :  देवा, पुढच्या यात्रेआधी माझी सासू मरु दे ! अशी चिठ्ठी एका मंदिराच्या हुंडीत सापडल्याने चर्चेचा विषय झाला आहे. कर्नाटकसह सीमाभागात या चिठ्ठीची चर्चा सुरू आहे. गावातील…

Read more

महावितरणमध्ये १२२  कोटीचा अपहार ; सहा कंपन्यावर गुन्हा दाखल 

जमीर काझी  : मुंबई : महायुती सरकार व  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष लक्ष असलेल्या  महाराष्ट्र शासनाच्या ‘सौरकृषी ऊर्जा वाहिनी २.०’ योजनेअंतर्गत झालेल्या १२२.८५ कोटी रुपयांच्या बँक गॅरंटी घोटाळा उघडकीस…

Read more

लबाड सरकारने राज्यपालांकडूनही खोट्या गोष्टी वदवून घेतल्या ; भास्कर जाधवांचा हल्लाबोल

 मुंबई : प्रतिनिधी : राज्य सरकारने तरुणांसाठी, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी काहीही केलेले नाही. राज्यपालांच्या भाषणात याबाबत काहीच आले नाही. सरकारने राज्यपालांच्या तोंडून खोट्या गोष्टी बोलवून घेतल्या, असा आरोप शिवसेना…

Read more

ए.आय.चे आव्हान सर्वांनी स्विकारले पाहिजे : डॉ.अनिल पाटील

वाळवा : प्रतिनिधी : आगामी काळात ए.आय. (कृत्रिम बुध्दीमत्ता) मुळे जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये अमुलाग्र बदल होणार आहेत. ए.आय.मुळे जेवढा विकास होणार आहे तेवढेच प्रश्न निर्माण होणार आहेत. काळानुसार बदलला तरच…

Read more