राज्यपालांच्या अभिभाषणात अजित दादांबद्दल एक चकार शब्दही नाही ; जयंत पाटील यांचा घणाघात
जमीर काझी : मुंबई : राज्यपालांचे भाषण म्हणजे मंत्रिमंडळाचे भाषण असते. पण मला आश्चर्य या गोष्टीचे वाटले की, या अभिभाषणात अजित दादांबद्दल एक चकार शब्द सुद्धा काढलेला नाही. या अभिभाषणात सर्व…