बारावीच्या परीक्षेत विवेकानंद कॉलेज अव्वल

कोल्हापूर : प्रतिनिधी :  बारावी परीक्षेच्या निकालात कोल्हापूरच्या विवेकानंद कॉलेजने विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेत अव्वलस्थानी राहण्याची परंपरा कायम ठेवली आहे. विज्ञान शाखेचा शेकडा निकाल ९९.२७ टक्के लागला.  यामध्ये विज्ञान…

Read more

टाइम्स एशिया रँकिंगमध्ये शिवाजी विद्यापीठाची भरारी

कोल्हापूर : प्रतिनिधी :  जागतिक स्तरावर विद्यापीठ गुणवत्तेचे मुल्यांकन करणाऱ्या टाईम्स हायर एज्युकेशन  एशिया २०२६ या मानांकनामध्ये शिवाजी विद्यापीठास उत्तुंग यश मिळाले आहे. हे मुल्यांकन विद्यापीठांची शैक्षणिक गुणवत्ता, संशोध्न वातावरण…

Read more

मुंबईत  १,७४५ कोटीचे ३४९ किलो कोकेन जप्त 

जमीर काझी : मुंबई : संघटित अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) ऑपरेशन ”व्हाईट स्ट्राईक’ने एका मोठ्या आंतरराष्ट्रीय कोकेन तस्करी सिंडिकेटचा पर्दाफाश केला आहे. मुंबई आणि परिसरात विविध ठिकाणी छापे…

Read more

बारावीच्या परीक्षेत कोकण विभाग अव्वल, मुलींची बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यामिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल जाहीर झाला असून राज्यात कोकण विभाग अव्वल ठरला आहे. कोकण विभागाचा ९४.१४ टक्के निकाल लागला आहे.…

Read more

तीन महिन्यात एलपीजीच्या दरात ८१ टक्के वाढ; महागाईवर राहूल गांधींची सरकारवर टीका

नवी दिल्ली : व्यावसायिक सिलिंडरच्या दरात केंद्र सरकारने भरीव वाढ केल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहूल गांधी यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर महागाई वाढणार असल्याचा…

Read more

व्यावसयिक सिलिंडरच्या दरात ९७३ रुपयांची वाढ

नवी दिल्ली : आखाती युद्धाचे पडसाद भारताला जाणवू लागले आहेत. चार राज्याच्या निवडणुकीचा प्रचार आणि मतदान झाल्याने केंद्र सरकारने व्यावसायिक सिलिंदरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. १९…

Read more

मंत्रीपदाच्या बोलीवर बच्चू कडूच्या हाती धनुष्यबाण!

जमीर काझी : मुंबई : दिव्यांग व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणाऱ्या प्रहार संघटनेचे संस्थापक माजी मंत्री बच्चू कडू यांनी अखेर अपेक्षेप्रमाणे  शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे. विधान परिषदेच्या उमेदवारीबरोबरच येत्या काही महिन्यात…

Read more

काँग्रेसची माघार; विधान परिषद निवडणूक बिनविरोध  

जमीर काझी : मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः उमेदवारी न घेता अंबादास दानवे यांना दिल्याने महाविकास आघाडीत निर्माण झालेले वादळ अखेर पेल्यातीलच ठरले. काँग्रेसने उमेदवार उभे…

Read more

गोकुळ संचालक मंडळाला मुदतवाढ देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या विद्यमान संचालक मंडळाला एक वर्षाची मुदतवाढ देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने नकार दिला आहे. त्यामुळे गोकुळवर प्रशासक राज…

Read more

वारकरी संप्रदाय वारकऱ्यांचा, धारकऱ्यांचा नाही : विकास लवांडे

जमीर काझी : मुंबई : संतांचा भागवत वारकरी संप्रदाय हा वारकऱ्यांचा आहे,धारकऱ्यांचा नाही. संतांच्या भागवत वारकरी संप्रदायामध्ये सर्वांना समान अधिकार आहेत. हा संप्रदाय हिंदू- मुस्लिम असा राजकीय हेतूने धार्मिक वादविवाद करण्यासाठी…

Read more