Shivaji University

कोल्हापुरात इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनियर्सच्यावतीने शनिवारी राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन

कोल्हापूर : प्रतिनिधी :  इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनियर्स (ISSE) कोल्हापूर सेंटरच्यावतीने, कोल्हापुरात  शिवाजी विद्यापीठ येथे शनिवारी १४ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय स्तरावरील एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे अशी…

Read more

पोर्टेबल ध्वनीशोषक चाचणी उपकरण तयार करण्यात संशोधकांना यश

कोल्हापूर : प्रतिनिधी :  एखाद्या ठिकाणी बसविलेली ध्वनीयंत्रणा योग्य आहे किंवा नाही, याची पडताळणी करणारे सुवाह्य (पोर्टेबल) ध्वनीशोषक चाचणी उपकरण तयार करण्यात शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांनी यश मिळविले आहे. या संशोधनाला…

Read more

नवतंत्रज्ञानाधारित उत्पादन क्षेत्राकडे भारताची नवी वाटचाल: डॉ. प्रकाश पवार

कोल्हापूर : प्रतिनिधी :  केंद्रीय अर्थसंकल्पात देशाने विज्ञानाधारित उत्पादन क्षेत्राकडे लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट होत असून, संगणक क्षेत्राच्या पुढे जाऊन आता नव्या तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन उद्योग विकसित होण्याच्या दिशेने भारताच्या…

Read more

पर्यावरण प्रश्नांवर लढणार्‍यांना पाठबळ द्या : रमेश गावस

कोल्हापूर : प्रतिनिधी : पर्यावरणाचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असले तरी देशात पर्यावरणाचे लढे उभे राहताना दिसत नाही. देशातील वातावरण अशा लढ्यांसाठी पोषक उरले नाही. तरीही काहीजण नेटाने लढत आहेत.…

Read more

डॉ. म. सु. पाटील समीक्षा पुरस्कार ज्येष्ठ समीक्षक चंद्रकांत पाटील यांना  जाहीर 

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या वतीने दिला जाणारा डॉ. म. सु. पाटील समीक्षा पुरस्कार मराठीतील ख्यातनाम अनुवादक, कवी व समीक्षक प्रा. चंद्रकांत पाटील यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार दिनांक २४…

Read more

बोलीभाषांना सार्वत्रिक सन्मान निर्माण होण्याची गरज; ‘बोलींचा जागर’ कार्यशाळेतील सूर

कोल्हापूर : प्रतिनिधी :  बोलीभाषा टिकविण्यासाठी त्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याबरोबरच तिच्याविषयी सार्वत्रिक सद्भाव आणि सन्मानाची भावना निर्माण होण्याची आवश्यकता आहे, असा सूर आज शिवाजी विद्यापीठात आयोजित ‘बोलींचा जागर’ या…

Read more

लोकशाहीच्या व्यापक विस्तारात जी. डी. बापूंचे स्मरण आवश्यक : अरुण खोरे

कोल्हापूर : सातारची प्रतिसरकार चळवळ ही आदर्श राजनीतीचे प्रतीक होते. या संपूर्ण चळवळीची प्रेरणा ही स्वातंत्र्याची आणि सामाजिक समतेची होती. साम्राज्यवादास पर्यायी व्यवस्था म्हणून ही चळवळ उभी राहिली. फिल्डमार्शल जी. डी.…

Read more

गांधी, नेहरू, आंबेडकरांकडून सर्वसमावेशक भारताची संकल्पना साकार : अरुण खोरे

कोल्हापूर : प्रतिनिधी :  देशाच्या उत्थानासाठी कार्य करण्याचे मार्ग वेगळे असले तरी गांधी, नेहरू आणि आंबेडकर यांचे भारताच्या व्यापक उभारणीचे उद्दिष्ट मात्र एकच होते. ते साध्य करण्यासाठी त्यांनी संघर्षातून समन्वयात्मक…

Read more

शिवाजी विद्यापीठ महिला क्रिकेट संघ अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेसाठी पात्र

कोल्हापूर : प्रतिनिधी : राजस्थान बनस्थळी विद्यापीठ न येथे सुरू असलेल्या पश्चिम विभागीय विद्यापीठ क्रिकेट ( महिला) स्पर्धेमध्ये शिवाजी  विद्यापीठ कोल्हापूर संघ सलग पाचव्या वर्षी ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धेसाठी…

Read more

कवितेमुळे माणूस म्हणून विचार करता येतो : मिरजकर

कोल्हापूर : प्रतिनिधी :  कविता ही मानवतेची सर्वात सुंदर परिभाषा आहे. कविता स्वतःकडे दुसऱ्याच्या नजरेने पाहायला शिकवते. कविता केवळ शब्दांचा खेळ नसतो, तर घटना आणि अनुभूतीला संवेदनशीलतेची जोड मिळाल्याने उत्तम…

Read more