मोदींच्या देखरेखीखाली नीट पेपरफुटी : राहूल गांधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देखरेखीखाली नीट पेपरफुटी झाली आहे अशी टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी केली. राहूल गांधींच्या आरोपाने खळबळ उडाली आहे. (NEET Paper Leak…
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देखरेखीखाली नीट पेपरफुटी झाली आहे अशी टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी केली. राहूल गांधींच्या आरोपाने खळबळ उडाली आहे. (NEET Paper Leak…
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटली दौऱ्यात इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना मेलोडी चॉकलेटचे पॅकेट गिफ्ट दिल्यानंतर समाजमाध्यमात मोदींच्या विरोधात टीकेचा सूर उमटला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल…
नवी दिल्ली : नीट पेपर फुटीप्रकरणी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना बडतर्फ करा, अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी केली. नीट पेपरफुटीने २२ लाख विद्यार्थ्यांचा विश्वासघात केला, अशी…
चेन्नईः जोसेफ विजय यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत नवा राजकीय अध्याय सुरू केला. ‘थलपती’ विजय या नावाने लोकप्रिय असलेले विजय पांढरा शर्ट, ब्लेझर आणि काळी पँट परिधान करून शपथविधी सोहळ्यात…
नवी दिल्ली : व्यावसायिक सिलिंडरच्या दरात केंद्र सरकारने भरीव वाढ केल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहूल गांधी यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर महागाई वाढणार असल्याचा…
नवी दिल्ली : डॉलरच्या तुलनेत रुपयांच्या दर घसरणीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. महागाई अटळ असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत. एलपीजीच्या तुटवड्यामुळे देश…
नवी दिल्ली : स्वयंपाकाचा गॅस आणि व्यावसायिकाचा गॅसचा तुटवड्यामुळे देशभर भितीचे वातावरण पसरले असताना त्याचे पडसाद संसद आणि संसदेच्या बाहेर पहायला मिळाले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधींनी सरकारला एलपीजी टंचाईला…
नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधातील मांडण्यात आलेल्या चर्चेत खासदार प्रियांका गांधी यांनी राहूल गांधीची पाठराखण केली. गेल्या बारा वर्षात राहूल गांधी मोदी सरकारपुढे कधीच झुकले नाही, अशी…
नवी दिल्ली : पंतप्रधानांच्या डोळ्यात भिती दिसत आहे. त्यांनी अमेरिकेपुढे सपशेल शरणागती स्वीकारली आहे असा घणाघात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी घणाघात केला. भारत अमेरिका व्यापार करारावर त्यांनी आपल्या…
जमीर काझी : मुंबई : चीनच्या सीमेवरील कारवायांबद्दल विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत अत्यंत महत्वाचे व गंभीर प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु मोदी सरकार मात्र त्यांना बोलू देत नाही.…