१० वर्षात १५२ पेपर फुटले, साडेसात कोटी विद्यार्थी भरडले : राहूल गांधी
नवी दिल्ली : नीट परिक्षेत घोळ, दिल्लीतील विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसने मोर्चा खोलला आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानावर आंदोलन करणाऱ्या राहूल गांधींना…