मोदींच्या देखरेखीखाली नीट पेपरफुटी : राहूल गांधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देखरेखीखाली नीट पेपरफुटी झाली आहे अशी टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी केली. राहूल गांधींच्या आरोपाने खळबळ उडाली आहे. (NEET Paper Leak…
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देखरेखीखाली नीट पेपरफुटी झाली आहे अशी टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी केली. राहूल गांधींच्या आरोपाने खळबळ उडाली आहे. (NEET Paper Leak…
नवी दिल्लीः पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना इंधनाचा वापर कमी करण्याचे, परदेश प्रवास टाळण्याचे आणि आत्मनिर्भरतेकडे वळण्याचे आवाहन केले. मात्र, दुस-याच दिवशी अनेक वाहनांचा ताफा…
नवी दिल्ली : काँग्रेसला फक्त राजकारण आणि सत्तेची पर्वा आहे अशी टीका करत आखातातील भारतीयांचा जीव काँग्रेसमुळे धोक्यात आला आहे असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. केरळ विधानसभा निवडणुकीच्या…
नवी दिल्ली : राज्यसभेतील ३७ खासदार आज बुधवारी निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी राज्यसभेत त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. पण यावेळी राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते काँग्रेसचे खासदार…
गुजरातचे मुख्यमंत्री असताना एकदा निवासस्थानाजवळच्या ट्रकचा टायर फुटला, तर बाँबस्फोट झाला म्हणून नरेंद्र मोदी मध्यरात्री घाबरून पळाल्याचं सांगितलं जातं. पंजाबमध्ये रस्त्यावर काही शेतकरी आंदोलन करीत होते, तर त्यांना घाबरून विमानतळावर…
नवी दिल्ली : प्रतिनिधी : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत भाषण करत असताना विरोधी पक्षाच्या खासदारांनी घोषणा देत गोंधळ माजवला. गोंधळातच मोदी यांनी भाषण सुरू ठेवले. त्यानंतर…
नवी दिल्ली : राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेत विरोधी खासदारांच्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आभार प्रस्तावाला आज उत्तर देता आले नाही. पंतप्रधान घाबरल्याने…
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून डॉलरच्या तुलनेत रुपयांमध्ये घसरण होत असल्याने विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदीवर शरसंधान होत आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील पंतप्रधान मोदींवर निशाना साधला आहे. चार…
नवी दिल्ली : राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै ते सप्टेंबऱ) जीडीपी ८.२ टक्क्यांनी वाढला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत जीडीपी ५.६ टक्के होता.…
पटना : बिहार विधानसभा निवडणुकीत बंपर यश संपादन केल्यानंतर नीतिश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची दहाव्यांदा शपथ घेतली. दहाव्यांदा शपथ घेणारे ते देशातील एकमेव मुख्यमंत्री आहेत. नीतीश कुमार यांच्यासमवेत सम्राट चौधरी…