चीन सीमेवर भारत बनवतोय गतिमान रस्ते
नवी दिल्ली : वृत्तसंस्था : प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारत स्वतःला मजबूत करत आहे. भारत सरकार अरुणाचल प्रदेशमध्ये सुमारे ४० हजार कोटी रुपये खर्चून अरुणाचल फ्रंटियर हायवे बनवत आहे. तो राज्यातील…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था : प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारत स्वतःला मजबूत करत आहे. भारत सरकार अरुणाचल प्रदेशमध्ये सुमारे ४० हजार कोटी रुपये खर्चून अरुणाचल फ्रंटियर हायवे बनवत आहे. तो राज्यातील…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था : धर्मांतराचा उद्देश केवळ आरक्षणाचा लाभ मिळवणे हा असेल तर त्याला परवानगी देता येणार नाही, कारण त्यामुळे सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या समुदायांना आरक्षण देण्याच्या उद्देशालाच हरताळ फासला जाईल,…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था : भारतात अमली पदार्थांच्या तस्करीचा व्यवसाय वाढत आहे. भारतात येणाऱ्या ड्रग्जपैकी ४० टक्के ड्रग्ज स्थानिक बाजारपेठेत वापरले जातात, तर उर्वरित साठ टक्के ड्रग्ज भारतातून अरबस्तान आणि आफ्रिकेत…
संविधानाच्या अमृतमहोत्सवानिमित्त संविधान कीर्तन मालिका भाग -१ कोणाही जीवाचा न घडो मत्सर l श्यामसुंदर महाराज सोन्नर विष्णूमय जग वैष्णवाचा धर्म l भेदा भेद भ्रम अमंगळ ll1ll आईकाजी तुम्ही भक्त भागवत…
शेनझेन, वृत्तसंस्था : भारताच्या सात्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी या सहाव्या मानांकित जोडीने China Mastersस्पर्धेमध्ये शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवून उपांत्य फेरीत धडक मारली. भारताच्या लक्ष्य सेनला मात्र पुरुष एकेरीमध्ये पराभवाचा…
मुंबईः गाईतील तीव्र वाढ नियंत्रित न केल्यास भारतीय अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होऊ शकते. बँकिंग क्षेत्र नियामक रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबर महिन्यासाठी जारी केलेल्या बुलेटिनमध्ये या गोष्टी सांगितल्या आहेत. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार,…
-विजय चोरमारे पहाडी आणि वाळवंटी प्रदेशात निवडणूक प्रक्रिया राबवण्याचे खडतर आव्हान निवडणूक आयोगापुढे होते. अनेक ठिकाणी लोकसंख्या विरळ असल्यामुळे तीन मैलाच्या आत मतदान केंद्राचा निकष पाळणे कठिण बनत होते. या…
मुंबई : सेन्सेक्सने एक हजार अंकांच्या वाढीसह सात सत्रातील तोट्याचा सिलसिला तोडला. बेंचमार्क निर्देशांकांनी मंगळवारी जोरदार उसळी घेतली. सकाळी ११.३६ वाजता सेन्सेक्स १०४४.८९ अंकांनी ७८,३८३.९० वर होता, तर एनएसई निफ्टी…
नवी दिल्ली; वृत्तसंस्था : देशात थंडी आणि धुक्याचा प्रभाव सातत्याने वाढत आहे. हवामान खात्याने मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, दिल्ली, हरियाणा आणि बिहारमध्ये दाट धुक्याचा इशारा जारी केला आहे.…
ढाका : वृत्तसंस्था : बांगला देशातील सत्ताबदलानंतर देशाच्या व्यापार आणि परराष्ट्र धोरणातही बदल होताना दिसत आहेत. कराचीहून एक मालवाहू जहाज चट्टोग्रामला पोहोचले आहे. अनेक वर्षांनंतर पाकिस्तान आणि बांगला देशात व्यापार-उदीम सुरू होत…