अमेरिकेच्या हल्ल्यात दोन भारतीय खलाशी ठार
नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध पेटले असून अमेरिकेने एका व्यापारी जहाजावर हल्ला केला. या हल्ल्यात जहाजावरील दोन भारतीय खलाशी ठार झाले. मुख्य अभियंता बेपत्ता आहे. २४ भारतीय खलाशांना…
नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध पेटले असून अमेरिकेने एका व्यापारी जहाजावर हल्ला केला. या हल्ल्यात जहाजावरील दोन भारतीय खलाशी ठार झाले. मुख्य अभियंता बेपत्ता आहे. २४ भारतीय खलाशांना…
नवी दिल्ली : भारताने सहाव्यांदा १९ वयोगट विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली. अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडसमोर ४१२ धावांचे आव्हान ठेवले होते. वैभव सूर्यवंशीने ८० चेंडूत तब्बल प्रत्येकी १५ चौकार, आणि षटकार…
भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करारावर सहमती झाली आहे. याबरोबरच अमेरिकेने भारतावर लावलेले टॅरिफ (आयात कर) कमी केले जाणार आहेत. ही घोषणा स्वतः डोनाल्ड ट्रंप यांनी केली आहे. भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीप्रमाणेच…
नवी दिल्ली : प्रतिनिधी : आयसीसी टी टेंव्टी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशाऐवजी स्कॉटलंडचा समावेश करण्यात आला आहे. ७ फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंकेत ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. सुरक्षिततेच्या कारणावरुन बांगलादेशातील…
बडोदा : न्यूझिलंडविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत बडोदा येथे सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात भारतापुढे पाहुण्या संघाने ३०१ धावांचे आव्हान ठेवले आहे. न्यूझिलंडने ५० षटकात ८ बाद ३०० धावा केल्या. डेव्हॉन कॉनवे…
नवी दिल्ली : न्यझीलंडविरुद्ध् होणार एक दिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. शुभमन गिल कर्णधार असून १५ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह आणि अष्टपैलू खेळाडू…
भारतीय शेतकरी सतत हवामानातील बदल आणि बाजारपेठेतील अनिश्चितता यांसारख्या आव्हानांना तोंड देत असतो. अशा परिस्थितीत, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा नुकताच झालेला भारत दौरा आणि त्यातून समोर आलेले करार भारतीय…
विशाखापट्टणम : दक्षिण आफ्रिकेचा तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात नऊ गडयांनी दणदणीत पराभव करत भारताने मालिका २-१ अशा फरकाने जिंकली. दक्षिण आफ्रिकेचे २७१ धावांचे आव्हान भारताने एक गडी गमावून पार केले.…
नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील मैत्री ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ राहिली असून हे नाते परस्पर आदर आणि विश्वासावर राहिले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. उर्जा सुरक्षा…
रायपूर : दक्षिण अफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यात ऋतुराज गायकवाड (१०५), विराट कोहली (१०२) यांनी शतके झळकावत तिसऱ्या गडासाठी १८५ धावांची भागिदारी केली. महाराष्ट्राच्या ऋतुराजने धुवाँदार फलंदाजी करत ७७…