India

भारताने सहाव्यांदा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली; वैभव सूर्यवंशीची तुफानी खेळी

नवी दिल्ली : भारताने सहाव्यांदा १९ वयोगट विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली. अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडसमोर ४१२ धावांचे आव्हान ठेवले होते. वैभव सूर्यवंशीने ८० चेंडूत तब्बल प्रत्येकी १५ चौकार, आणि षटकार…

Read more

अमेरिकेशी व्यापार करार शेतक-यांच्या मुळावर

भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करारावर सहमती झाली आहे. याबरोबरच अमेरिकेने भारतावर लावलेले टॅरिफ (आयात कर) कमी केले जाणार आहेत. ही घोषणा स्वतः डोनाल्ड ट्रंप यांनी केली आहे. भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीप्रमाणेच…

Read more

टी टेंव्टी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत  बांगलादेश आऊट, स्कॉटलंड इन

नवी दिल्ली : प्रतिनिधी : आयसीसी टी टेंव्टी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशाऐवजी स्कॉटलंडचा समावेश करण्यात आला आहे. ७ फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंकेत ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. सुरक्षिततेच्या कारणावरुन बांगलादेशातील…

Read more

न्यूझिलंडचे भारतापुढे ३०१ धावांचे आव्हान

बडोदा : न्यूझिलंडविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत बडोदा येथे सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात भारतापुढे पाहुण्या संघाने ३०१ धावांचे आव्हान ठेवले आहे. न्यूझिलंडने ५० षटकात ८ बाद ३०० धावा केल्या. डेव्हॉन कॉनवे…

Read more

न्यूझीलंडविरुद्ध भारतीय वन डे संघांची घोषणा

नवी दिल्ली : न्यझीलंडविरुद्ध् होणार एक दिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. शुभमन गिल कर्णधार असून १५ खेळाडूंची निवड करण्यात आली  आहे. वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह आणि अष्टपैलू खेळाडू…

Read more

पुतिन यांच्या भारत दौऱ्याने शेतकऱ्यांचे भाग्य उजळणार?

भारतीय शेतकरी सतत हवामानातील बदल आणि बाजारपेठेतील अनिश्चितता यांसारख्या आव्हानांना तोंड देत असतो. अशा परिस्थितीत, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा नुकताच झालेला भारत दौरा आणि त्यातून समोर आलेले करार भारतीय…

Read more

दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारताने मालिका जिंकली

विशाखापट्टणम : दक्षिण आफ्रिकेचा तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात नऊ गडयांनी दणदणीत पराभव करत भारताने मालिका २-१ अशा फरकाने जिंकली. दक्षिण आफ्रिकेचे २७१ धावांचे आव्हान भारताने एक गडी गमावून पार केले.…

Read more

रशियाची भारताला अखंडपणे इंधनाची निर्यात : ब्लादिमीर पुतीन

नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील मैत्री ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ राहिली असून हे नाते परस्पर आदर आणि विश्वासावर राहिले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. उर्जा सुरक्षा…

Read more

ऋतुराज गायकवाडचे पहिले, विराटचे सलग दुसरे शतक

रायपूर : दक्षिण अफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यात ऋतुराज गायकवाड (१०५), विराट कोहली (१०२) यांनी शतके झळकावत तिसऱ्या गडासाठी १८५ धावांची भागिदारी केली. महाराष्ट्राच्या ऋतुराजने धुवाँदार फलंदाजी करत ७७…

Read more

India qualifies for Asian Cup : इराणला हरवून भारत अशियाई कपसाठी पात्र

अहमदाबाद : भारताने बलाढ्य इराण संघाचा २-१ असा पराभव करत १७ वयोगट अशियाई फुटबॉल कपसाठी पात्रता प्राप्त करुन नवीन इतिहास घडवला. भारताने ४० मिनिटे संघर्ष करत इराणला बरोबरी साधून दिली…

Read more