मुंबईत बोट बुडाली; दोघा प्रवाशांचा मृत्यू
मुंबई; प्रतिनिधी : फेरी बोट उलटून मुंबईत दोघा प्रवाशांचा मृत्यू झाला. आणखी पाचजण बेपत्ता आहेत. गेट वे ऑफ इंडियाहून घारापुरी लेण्याकडे ८० प्रवासी घेऊन ही बोट निघाली होती. बोटीवर पाच…
मुंबई; प्रतिनिधी : फेरी बोट उलटून मुंबईत दोघा प्रवाशांचा मृत्यू झाला. आणखी पाचजण बेपत्ता आहेत. गेट वे ऑफ इंडियाहून घारापुरी लेण्याकडे ८० प्रवासी घेऊन ही बोट निघाली होती. बोटीवर पाच…
-प्रा. अविनाश कोल्हे अनेक पाश्चात्य अभ्यासक दाखवून देतात की, भारतात जरी लोकशाही रुजत असली, दर पाच वर्षांनी सार्वत्रिक निवडणूका होत असल्या तरी अजूनही भारतात ‘लोकशाही संस्कृती‘ रुजलेली नाही. लोकशाही संस्कृती…
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी दिली. हे विधेयक संसदेच्या चालू अधिवेशनातच मांडले जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. हे विधेयक संयुक्त संसदीय…
हांगझोऊ : ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपिचंद या भारताच्या जोडीला बुधवारी वर्ल्ड टूर फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पराभव पत्करावा लागला. महिला दुहेरीत पहिल्या फेरीमध्ये लिऊ शेंग शू-तान निंग या चीनच्या अग्रमानांकित…
पर्थ : स्मृती मानधनाच्या शतकानंतरही भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन-डे क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ८३ धावांनी पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या ६ बाद २९८ धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव २१५ धावांत…
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारताच्या दळणवळण क्षेत्रात महत्त्वाकांक्षी असलेल्या बुलेट ट्रेनचे काम सध्या सुरू आहे. ते अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर आहे. त्याचवेळी वाहतूक क्षेत्रांत क्रांती घडवणारा आणखी एक टप्पा दृष्टिपथात…
दुबईः सौदी अरेबिया सरकारने व्हिसा नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यांचा विशेषत: दुबईमध्ये कुटुंब किंवा मित्रांसह राहण्याची योजना असलेल्यांवर परिणाम होईल. नवीन नियम आठ डिसेंबरपासून लागू होतील आणि ख्रिसमस…
न्यू यार्क : अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ‘सोशल मीडिया अकाउंट’वरून पोस्ट करताना ‘ब्रिक्स’ देशांवर आयातशुल्क लागू करण्याची धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी डॉलर व्यतिरिक्त इतर कोणत्याही चलनात…
कॅनबेरा : भारत आणि प्राइम मिनिस्टर्स इलेव्हन यांच्यादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या दोनदिवसीय सराव सामन्याच्या पहिला दिवशी पावसामुळे खेळ होऊ शकला नाही. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान सुरू असलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी क्रिकेट मालिकेतील…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था : प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारत स्वतःला मजबूत करत आहे. भारत सरकार अरुणाचल प्रदेशमध्ये सुमारे ४० हजार कोटी रुपये खर्चून अरुणाचल फ्रंटियर हायवे बनवत आहे. तो राज्यातील…