Maratha Protest and govt: आंदोलन ठारमारू मोहीम
नारायण सुर्वे म्हणाले, ‘पानी आणायला जाऊ का नको काय ते पत्रात लिवा’… आता, ‘आंदोलन करु का नकू, तेबी कोडतात सांगा’, अशी नवी कविता लिहायची वेळ आली आहे. (Maratha Protest and…
नारायण सुर्वे म्हणाले, ‘पानी आणायला जाऊ का नको काय ते पत्रात लिवा’… आता, ‘आंदोलन करु का नकू, तेबी कोडतात सांगा’, अशी नवी कविता लिहायची वेळ आली आहे. (Maratha Protest and…
मुंबई : मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे यांनी आंदोलक कार्यकर्त्यांसह मुंबईकडे कूच केली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. (CM on Reservation) महाराष्ट्र…
मुंबई : विशेष प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी (१४ ऑगस्ट) माटुंगा, मुंबई येथे वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील ५५६ पुनर्वसन सदनिकांचे वितरण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
मुंबई : काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी (७ ऑगस्ट) पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. तसेच आयोगाने भाजपशी संगनमत करत मत चोरी…
नवी दिल्ली : २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी (३१ जुलै) स्वागत केले आहे. त्यांनी…
नवी दिल्ली : भाषा हे संवादाचे माध्यम आहे, वादाचे नव्हे, असे सांगत मराठी भाषेसह इतर भारतीय भाषा आल्या पाहिजेत, याचा पुनरूच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी (२४ जुलै) येथे केला.…
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मंगळवारी २२ जुलै वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांना दीघायुरारोग्य चिंतिले…
मुंबई : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे वादग्रस्त वक्तव्ये करून सरकारला सातत्याने अडचणीत आणत आहेत. त्यातच ते कथितरित्या रमी खेळतानाचा व्हिडीओ दोनच दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यावर राजकीय क्षेत्रांतून टीकेची झोड उठली…
पंढरपूर : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विजयी मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लागले होते. या मेळाव्याच्या निमित्ताने राज आणि उद्धव ठाकरे तब्बल २० वर्षांनी एकत्र येणार होते. त्यामुळे मेळाव्याबाबत उत्सुकता…
मुंबई : ‘‘दिशा सालियन प्रकरणात शेवटी सत्य समोर आलेले आहे. आता सर्वांत आधी देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागायला हवी. त्यानंतर नारायण राणे यांचा मंत्री असलेल्या मुलाने नाक घासून माफी मागायला…