महाराष्ट्र दिनमान

मुश्रीफांच्या राजकीय वर्चस्वाला धक्क्यांमागून धक्के

कोल्हापूर जिल्ह्याचे नेते म्हणून गेल्या काही काळामध्ये वर्चस्व गाजवणारे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या राजकीय वर्चस्वाला धक्क्यांमागून धक्के बसू लागले आहेत. भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्या वर्चस्वाला सुरूंग लावण्याचे प्रयत्न…

Read more

जिथे जिथे एसआयआर, तिथे तिथे मत चोरी; राहूल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

नवी दिल्ली : जिथे जिथे एसआयआर आहे, तिथे मतांची चोरी सुरू आहे. गुजरातमध्ये एसआयआरच्या नावाखाली जे काही केले जात आहे ती कोणत्याही प्रकारची प्रशासकीय प्रक्रिया नाही, तर ती एक सुनियोजित,…

Read more

टी टेंव्टी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत  बांगलादेश आऊट, स्कॉटलंड इन

नवी दिल्ली : प्रतिनिधी : आयसीसी टी टेंव्टी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशाऐवजी स्कॉटलंडचा समावेश करण्यात आला आहे. ७ फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंकेत ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. सुरक्षिततेच्या कारणावरुन बांगलादेशातील…

Read more

शरद पवार अजित पवारांना घेऊन मविआत येणार : संजय राऊत

मुंबई : प्रतिनिधी : शरद पवार अजित पवारांना घेऊन मविआत येणार आहेत, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत असल्याने त्यांनी भाष्य…

Read more

हिंदुत्वाचा आजचा बाजार पाहून बाळासाहेब व्यथित झाले असते : राज ठाकरें

जमीर काझी : मुंबई : हिंदू म्हणून लोकांना मतदान करायला लावणारे बाळासाहेब हे पहिले व्यक्ती होते, पण आज जो हिंदुत्वाचा बाजार सुरू आहे तो पाहिला असता तर बाळासाहेबांना वेदना झाल्या असत्या,…

Read more

वायनाडमध्ये १९० फूट लांबीचा पूल उभारणाऱ्या ले. कर्नल सीता शेळके यांना सुभाषचंद्र बोस पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली  : आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात शौर्य आणि तांत्रिक कौशल्याचा सुयोग्य वापर करणाऱ्या अहिल्यानगरच्या सुकन्या लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके यांना केंद्र सरकारचा ‘सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार २०२६ ‘ जाहीर झाला आहे.…

Read more

चिमरूडीवर लैंगिक अत्याचाराने बदलापूर पुन्हा हादरले!

जमीर काझी :  मुंबई  : दीड वर्षांपूर्वी बालिकावर झालेल्या लैगिक अत्याचार मुळे ठाणे जिल्ह्यातील बदलापूर हादरले होते. मात्र त्यानंतरही या परिसरातील मुली, महिलाची सुरक्षा व्यवस्था रामभरोसे असल्याची बाब चव्हाट्यावर आली…

Read more

फडणवीस महाराष्ट्राला लाभलेले सर्वात बेजबाबदार मुख्यमंत्री : हर्षवर्धन सपकाळ

जमीर काझी :  मुंबई : बदलापूरमध्ये एका लहान मुलीवरील लैंगिक अत्याचाराची घटना संताप आणणारी व शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. राज्यात सर्व प्रकारच्या गुन्हेगारांनी उच्छाद मांडला असून सरकार व…

Read more

‘जनगणने’त पहिल्या टप्प्यात घरासंबधीत ३३ प्रश्न विचारणार

नवी दिल्ली  : देशातील ‘जनगणना २०२७’ च्या पहिल्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून एक एप्रिलपासून या मोहिमेला अधिकृतरित्या सुरुवात होणार आहे. या पहिल्या टप्प्यात ‘घरयादी’ आणि ‘गृहगणना’ केली जाणार असून, यासाठी सरकारने ३३ प्रश्नांची यादी अधिसूचित केली…

Read more

ईडीच्या विशेष न्यायालयाकडून भुजबळांची मनीलाँड्रिंग प्रकरणी निर्दोष मुक्तता

मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचनालयाच्या (ईडी) विशेष न्यायालयाने मंत्री छगन भुजबळ यांची मनी लाँड्रिंग प्रकरणी निर्दोष मुक्तता केली. यापूर्वीच महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २०२१…

Read more