महाराष्ट्र दिनमान

व्यावसयिक सिलिंडरच्या दरात ९७३ रुपयांची वाढ

नवी दिल्ली : आखाती युद्धाचे पडसाद भारताला जाणवू लागले आहेत. चार राज्याच्या निवडणुकीचा प्रचार आणि मतदान झाल्याने केंद्र सरकारने व्यावसायिक सिलिंदरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. १९…

Read more

मंत्रीपदाच्या बोलीवर बच्चू कडूच्या हाती धनुष्यबाण!

जमीर काझी : मुंबई : दिव्यांग व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणाऱ्या प्रहार संघटनेचे संस्थापक माजी मंत्री बच्चू कडू यांनी अखेर अपेक्षेप्रमाणे  शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे. विधान परिषदेच्या उमेदवारीबरोबरच येत्या काही महिन्यात…

Read more

काँग्रेसची माघार; विधान परिषद निवडणूक बिनविरोध  

जमीर काझी : मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः उमेदवारी न घेता अंबादास दानवे यांना दिल्याने महाविकास आघाडीत निर्माण झालेले वादळ अखेर पेल्यातीलच ठरले. काँग्रेसने उमेदवार उभे…

Read more

गोकुळ संचालक मंडळाला मुदतवाढ देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या विद्यमान संचालक मंडळाला एक वर्षाची मुदतवाढ देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने नकार दिला आहे. त्यामुळे गोकुळवर प्रशासक राज…

Read more

वारकरी संप्रदाय वारकऱ्यांचा, धारकऱ्यांचा नाही : विकास लवांडे

जमीर काझी : मुंबई : संतांचा भागवत वारकरी संप्रदाय हा वारकऱ्यांचा आहे,धारकऱ्यांचा नाही. संतांच्या भागवत वारकरी संप्रदायामध्ये सर्वांना समान अधिकार आहेत. हा संप्रदाय हिंदू- मुस्लिम असा राजकीय हेतूने धार्मिक वादविवाद करण्यासाठी…

Read more

मध्य प्रदेशात उद्ध्वस्त हंगामामुळे `कल्याण वर्षातच` शेतकरी संकटात

मध्य प्रदेशात एप्रिल महिना म्हणजे शेतकऱ्यांचा आनंदाचा काळ मानला जातो. शेतात ट्रॅक्टरची लगबग, सोन्यासारखा पिकलेला गहू आणि हीच असते वर्षभराच्या मेहनतीचं फळ मिळण्याची वेळ. लग्नसमारंभांची तयारी सुरू असते आणि सगळ्यात महत्त्वाचं…

Read more

दीडशे देशांच्या सीमा ओलांडून धावायची लंडन-कलकत्ता बस

तुम्हाला माहित आहे का, १९६० च्या दशकात भारतातील कोलकाता म्हणजे तेव्हाचे कलकत्ता ते इंग्लंडमधील लंडन पर्यंत बस सेवा चालायची? ही डबल-डेकर बस “अल्बर्ट” म्हणून ओळखली जायची आणि तिच्या प्रवासांना “अल्बर्ट टुर्स” असे…

Read more

स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव शुभांगी गावडे यांचे निधन

कोल्हापूर : प्रतिनिधी :  श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिवा प्राचार्या शुभांगी मुरलीधर गावडे (वय ५३ ) यांचे आज गुरुवारी (दि. ३० एप्रिल) निधन  झाले.  त्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण…

Read more

राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकींना संधी, बच्चू कडूंचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई : प्रतिनिधी : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने झिशान सिद्दीकी यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर उमदेवारी अर्ज भरला. प्रहार संघटनेचे माजी आमदार बच्चू कडू यांनी शिवसेनेते प्रवेश केला…

Read more

नवभारत निर्मितीचा ध्यास; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

भारतीय संतपरंपरा ही केवळ अध्यात्मिक नव्हे तर सामाजिक परिवर्तनाचीही प्रभावी परंपरा मानली जाते. या परंपरेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे स्थान अत्यंत अग्रगण्य आहे. ३० एप्रिल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जयंती…

Read more