मुठभर किड्यांमुळे गव्हाचे पोते नष्ट करु नका….
कोल्हापूर : प्रतिनिधी : मुठभर किड्यांमुळे गव्हाचे पोते नष्ट करु नका. किडे जरुर चिरडून टाका, पण गव्हाचे पोते सुरक्षित ठेवा, अशी भावना अजीम नवाज राही यांनी व्यक्त केली. दक्षिण महाराष्ट्र…
कोल्हापूर : प्रतिनिधी : मुठभर किड्यांमुळे गव्हाचे पोते नष्ट करु नका. किडे जरुर चिरडून टाका, पण गव्हाचे पोते सुरक्षित ठेवा, अशी भावना अजीम नवाज राही यांनी व्यक्त केली. दक्षिण महाराष्ट्र…
नवी दिल्ली : आखाती युद्धाचे चटके भारताला जाणवत असून सलग चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. आठवड्याच्या सुरवातीला पहिल्या दिवशी सोमवारी सकाळी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर २.६१ रुपये तर…
नवी दिल्ली : नोएडामधील ३३ वर्षी अभिनेत्री आणि मॉडेल ‘मिस पुणे’ ट्विशा शर्माने आत्महत्या केल्यानंतर तिच्या माहेरच्या लोकांनी ट्विशाची आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप केला आहे. या प्रकरणात तिच्या…
नवी दिल्ली : आखाती युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाल्याने त्याचे चटके भारताला बसू लागले आहेत. सलग दहा दिवसात तीन वेळा पेट्रोलची दरवाढ केली आहे. शनिवारी सकाळ…
नवी दिल्ली : आई आणि वडील दोघेही सरकारी नोकरीत आयएएस असताना त्यांना राखीव जागांची गरज काय ? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने केला आहे. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने एका सुनावणीच्यावेळी आरक्षण आणि…
जमीर काझी : मुंबई : भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रात येत्या जुनपासून विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर ) मोहीम सुरू होत आहे. त्यामध्ये राज्यातील सुमारे ९.४८ कोटी लाख मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात…
नवी दिल्ली : उच्च न्यायालयाने कुस्तीपटू विनेश फोगाटला देशातंर्गत स्पर्धामध्ये खेळण्यापासून रोखल्याबद्दल भारतीय कुस्ती महासंघाला चांगलेच झापले आहे. आई होणे हा गुन्हा नाही. आपल्या देशात मातृत्वाचा सन्मान केला जातो. ही…
चंद्रपूर : तेंदूपता तोडण्याचे काम करत असताना वाघिणीच्या हल्ल्यात चार महिला ठार झाल्या. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगलात ही घटना घडली. वाघाच्या दहशत आणि केलेल्या हल्ल्यामुळे परिसरात घबराट पसरली…
कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. राजनीश कमलाकार उर्फ आर.के. कामत यांची निवड झाली. महाराष्ट्राचे राज्यपाल तथा शिवाजी विद्यापीठाचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी आज ही घोषणा केली.…
कोल्हापूर : प्रतिनिधी : येथील भाई माधवराव बागल विद्यापीठाच्यावतीने देण्यात येणारा भाई माधवराव बागल पुरस्कार महाराष्ट्र दिनमानचे मुख्य संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांना जाहीर झाला आहे. गुरुवारी २८…