Religion and economics : धर्म आणि अर्थकारण
धर्माचं अर्थावर नियंत्रण असतं की आर्थिक लाभानुसार व औकातीनुसार धर्माची व धार्मिक वागण्याची व्याख्या ठरते ? – संपूर्ण जगाला भेडसावणारा हा एक काटेकोर प्रश्न ! माझा एक मित्र व्यापारातील कर्जाच्या…
धर्माचं अर्थावर नियंत्रण असतं की आर्थिक लाभानुसार व औकातीनुसार धर्माची व धार्मिक वागण्याची व्याख्या ठरते ? – संपूर्ण जगाला भेडसावणारा हा एक काटेकोर प्रश्न ! माझा एक मित्र व्यापारातील कर्जाच्या…
गौतम अदानी यांनी अदानी पोर्ट्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. भारतामधील सर्वात मोठी खासगी बंदर कंपनी अदानी पोर्ट्स अॅण्ड स्पेशल इकॉनॉमिक झोन (APSEZ) चे प्रमुख आणि प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी अध्यक्षपदाचा…
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या टेरिफवरून म्हणजे आयात करावरून देशाचे वातावरण ढवळून निघाले आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ट्रम्प हे आपले खास मित्र असल्याचे दाखवण्याचा अनेकदा प्रयत्न केला. गुजरातमध्ये…
मुंबई : ‘खालिद का शिवाजी’ सिनेमा ‘कान्स’साठी पाठविण्यात आला होता. मात्र सिनेमावर काही संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर सरकारनेच ‘कान्स’च्या यादीतून हा सिनेमा बाद करून टाकला आहे. सरकारने यादीतून हा सिनेमा काढून…
पुणे : प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यात तीन नवीन महानगरपालिका होणार आहेत, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. प्रत्येकी पाच लाख लोकसंख्या असलेल्या ठिकाणी महानगरपालिका करण्यात येणार असल्याचे पवारांनी…
नवी दिल्ली : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएचा उमेदवार निवडण्याचे सर्वाधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांना देण्यात आले. (VP election) एनडीतील घटक पक्षांच्या नेत्यांची बैठक…
मुंबई : काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी (७ ऑगस्ट) पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. तसेच आयोगाने भाजपशी संगनमत करत मत चोरी…
नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने बिहारमध्ये सुरू केलेल्या सखोल मतदार पुनरावलोकन (एसआयआर) कार्यक्रमावर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांनी महत्त्वाचे मत व्यक्त केले आहे. ‘काही नागरिकांचा, विशेषतः भारतातील वंचित…
नवी दिल्ली : प्रतिनिधी : अमेरिकेने भारताला ५० टक्के टेरिफ लावल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत शेतकऱ्यांच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही या अमेरिकेला दिलेल्या प्रत्युत्तरावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे…
नवी दिल्ली : उत्तराखंड राज्यातील उत्तर काशी जिल्ह्यात धराली गावात आणि हार्सिलजवळ झालेल्या ढगफुटीमुळे आलेल्या महापुरामुळे अनेक घरे, हॉटेल वाहून गेली आहेत. त्यामध्ये १०० नागरिक बेपत्ता झाले असून पाच जणांचा…