Gold hit fresh peak: सोने दराचा उच्चांक
नवी दिल्ली : सोनेदराने बुधवारी (१० सप्टेंबर) आणखी एक उच्चांक गाठला. राजधानी दिल्लीत २५० रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅमचा दर १,१३,००० रुपयांवर पोहोचला. (Gold hit fresh peak) जागतिक स्तरावर मध्यवर्ती…
नवी दिल्ली : सोनेदराने बुधवारी (१० सप्टेंबर) आणखी एक उच्चांक गाठला. राजधानी दिल्लीत २५० रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅमचा दर १,१३,००० रुपयांवर पोहोचला. (Gold hit fresh peak) जागतिक स्तरावर मध्यवर्ती…
काठमांडू : गेले दोन दिवस नेपाळची राजधानी काठमांडूसह परिसरात सुरू असलेली हिंसक निदर्शने कमी झाली आहे. संसदेसह इमारतींना आगी लावल्यानंतर परिस्थिती काबूत ठेवण्यासाठी लष्कर रस्त्यावर उतरले आहे. त्यामुळे बुधवारी (१०…
नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्रालयाने नेपाळमधील भारतीयांना परिस्थिती स्थिर होईपर्यंत प्रवास पुढे ढकलण्यास सांगितले आहे. ‘‘सध्या नेपाळमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांना त्यांच्या सध्याच्या निवासस्थानात आश्रय घेण्याचा, रस्त्यावर जाण्याचे टाळण्याचा आणि सर्व…
मुंबई : विशेष प्रतिनिधी : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने काढलेल्या जीआरवरून मराठा आणि ओबीसी समाजातील वाद आता आणखी भडकण्याची शक्यता आहे. सरकारने हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्याचा निर्णय कोणत्याही हरकती आणि…
मुंबई : विशेष प्रतिनिधी : शेतकऱ्यांसाठीच्या अतिउच्चदाब, उच्चदाब आणि लघुदाब उपसा जलसिंचन योजनेसाठीच्या वीजदर सवलत योजनेस आणखी दोन वर्षांसाठी म्हणजेच मार्च, २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्याला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.…
कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या ६३ व्या सर्वसाधारण सभेत गोंधळ उडाला. अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांनी अहवाल वाचन केल्यानंतर प्रश्नोत्तराच्या तासाच्यावेळी संचालिका शौमिका महाडिक यांनी…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध संघ अर्थात ‘गोकुळ’ च्या वार्षिक सभेविषयी प्रचंड उत्सुकता होती. या सभेत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तथापि, ही ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा…
मुंबई : मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटचा आधार घेण्याची मागणी मान्य केल्यानंतर आता या प्रश्नावर ओबीसी-मराठामध्ये चांगलेच राजकारण पेटले आहे. ओबीसी नेत्यांमध्येही वेगवेगळे मतप्रवाह असल्याचे दिसून येत आहे. राज्याचे अन्न व…
नवी दिल्ली : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (९ सप्टेबर) मतदान सुरू झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम मतदान केले. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अर्जुन राम मेघवाल आणि किरण रिजिजू यांच्यासह राज्यसभेचे…
मुंबई : विशेष प्रतिनिधी : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना वेग आलेला असताना काँग्रेसने आता विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या विरोधी पक्षनेतेपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सोमवारी (९…