शासकीय यंत्रणा २४ बाय ७ अलर्ट मोडवर
जमीर काझी : मुंबई : मुंबईसह किनारी भागातील जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ५० ते ७० किलोमीटर असण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुढील ४८ तास सर्व संबंधित यंत्रणांनी २४ बाय ७ अलर्ट…
जमीर काझी : मुंबई : मुंबईसह किनारी भागातील जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ५० ते ७० किलोमीटर असण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुढील ४८ तास सर्व संबंधित यंत्रणांनी २४ बाय ७ अलर्ट…
जमीर काझी : मुंबई: राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा धुमाकुळ सुरु असून जिवित व वित्त हानी मोठ्या प्रमाणात होत आहे. पावसाळ्याची आवश्यक खबरदारी महायुती सरकार व प्रशासनाने न घेतल्याने मुंबई परिसरात …
मुंबई : प्रतिनिधी : मुंबईसह राज्यभर पडणाऱ्या अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले असताना मुंबई-पुणे हा रस्ताही बंद झाला आहे. तसेच रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने मुंबई पुणे रेल्वेसेवाही स्थगित करण्यात आली. त्याचा…
मुंबई : प्रतिनिधी : मुंबई येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेत आमदार राजेश क्षीरसागर यांनी वकिलांना सरंक्षण मिळावे यासाठी सन २०२६ चे विधानसभा विधेयक क्रमांक ५० महाराष्ट्र अधिवक्ता (हिंसाचारास प्रतिबंध आणि…
जमीर काझी : मुंबई : कोट्यवधी भाविकांच्या आस्थेचा गैरफायदा घेऊन भाजपाने राम मंदिराच्या निधीवर दरोडा टाकला आहे.असा आरोप करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप विरुद्ध थेट रणशिंग फुंकले आहे. अयोध्येतील…
जमीर काझी : मुंबई : देशात सध्या लोकशाहीसमोर मोठे संकट उभे आहे. कालपर्यंत वोटचोरी केली जात होती. त्यानंतर सीटचोरी होऊन मग पक्ष चोरी केले जाऊ लागले, आस्थेची चोरी केली जात…
मुंबई : प्रतिनिधी : ‘भाजप मुर्दाबाद’, ‘अमित शाह मुर्दाबाद’ या घोषणा दिल्याने हद्दपारी कशी होऊ शकते? असा प्रश्न न्यायालयाने पोलिसांना विचारला आहे. नागरिकांवर खटले दाखल करुन सरकार त्यांना गुलाम बनवत…
मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्रातील गायन-संगीत क्षेत्रात आयुष्यभर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ आणि ख्यातनाम कलावंतांचा सन्मान करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार’ सुरू करण्यात येणार…
जमीर काझी : मुंबई : काँग्रेस आमदार साजिद पठाण यांना गँगस्टर बिश्नोई टोळीकडून वारंवार धमकीचे फोन येत असताना राज्य सरकार व पोलीस त्याकडे गांभीर्याने पहात नसल्याचा आरोप करीत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी…
जमीर काझी : मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश गौतम पटेल यांच्यावरील हल्ल्याचा तपास अत्यंत गुप्त ठेवा. २६/११ हल्ल्याप्रमाणे त्याचं लाईव्ह वार्तांकन केल्यास परदेशात बसलेले हल्लेखोर सावध होऊन तपासावर परिणाम…