पुणे, पिंपरी परिसरात विषारी दारुचे १३ बळी
पुणे : प्रतिनिधी : पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारु प्यालेने गेल्या दोन दिवसात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना पिंपरी चिंचवड येथील फुगेवाडी, दापोडी, पुण्यातील काळे पडळ परिसरात…
पुणे : प्रतिनिधी : पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारु प्यालेने गेल्या दोन दिवसात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना पिंपरी चिंचवड येथील फुगेवाडी, दापोडी, पुण्यातील काळे पडळ परिसरात…
कोल्हापूर : प्रतिनिधी : आपली लोकशाही अतिदक्षता विभागात आहे. घटनात्मक संस्था सरकारच्या बटिक झाल्या आहेत. न्यायव्यवस्थेने सत्तेपुढे शरणागती पत्करली आहे. केवळ सोशल मिडियावर संताप व्यक्त करुन चालणार नाही तर लोकशाही…
बेंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्यानंतर उप मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यासाठी मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. कर्नाटकात नेतृत्व बदल…
जालना : मराठा आरक्षाणसंदर्भात अनेक मागण्या पूर्ण न झाल्याने मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी ३० मे पासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. राज्य सरकारला दहा महिने वेळ दिली होती. पण सरकारने…
नवी दिल्ली : आयपीएलच्या एलिमेटरमध्ये सनरायझर्स हैद्राबादविरुद्ध कमी चेंडूत शतक ठोकण्याचा विक्रम नावावर करण्याच्या समीप असताना धडाकेबाज फलंदाज वैभव सूर्यवंशी ९७ धावांवर बाद झाल्यावर मैदानासह जगभर आयपीएल सामना पाहणारे क्रिकेट…
मुंबई : प्रतिनिधी : राज्यात जणगणना करणाऱ्या चार शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. शिक्षकांच्या मृत्यू झाल्याने खळबळ उडाली असून शिक्षक संघटनांनी संताप व्यक्त केला आहे. (Four teachers conducting the census in…
जमीर काझी : मुंबई : महाराष्ट्रातील मतदार यादी विशेष सखोल पुनर्रिक्षण (SIR) मोहिमेचा दुसरा टप्पा ३० जून ते २९ जुलै दरम्यान सुरु होणार आहे. या कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातील लाखो…
जमीर काझी : मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडणुकीसाठी प्रचंड बहुमतात असलेल्या महायुती सरकारमध्ये एकमत होत नसताना विरोधी महाविकास आघाडी त्यासाठी सज्ज झाली आहे. सर्व १६ जागा व…
कोल्हापूर : प्रतिनिधी : अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. माजी आमदार उल्हास पवार आणि डॉ. दीपक पवार यांची व्याख्याने होणार आहेत. तसेच शिवराज्याभिषेक निमित्त विविध…
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मतदार याद्यांची विशेष तपासणी (एसआयआर) करण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाराला मान्यता दिली आहे. एसआयआरमुळे निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष होतील असेही मत व्यक्त केले आहे. मतदारांचे…