समाज

Siddesh  : पर्यावरण संवर्धनासाठी नव्या पिढीचा सहभाग महत्वाचा

कोल्हापूर : प्रतिनिधी : वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाने पर्यावरण रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे.  त्यासाठी स्वत:पासून सुरुवात करावी. पर्यावरण संवर्धनासाठी नव्या पिढीचा पुढाकार आणि सहभाग महत्वाचा असून प्रदूषण नियंत्रणासाठी…

Read more

Relief to Farmers : सातबाऱ्यावरील कालबाह्य नोंदी हटवा

मुंबई : विशेष प्रतिनिधी : शेतकऱ्यांना कोणत्याही स्वरूपातील अडचणींना सामोरे जावे लागू नये, यासाठी राज्यातील जमिनींच्या सातबारा उताऱ्यावरील कालबाह्य व निरुपयोगी नोंदी हटवाव्यात. त्याऐवजी वास्तवातील नोंदी दाखल करण्यासाठी ‘जिवंत ७/१२…

Read more

Ajit Pawar : शेतकरी कर्जमाफीवर अजित पवारांनी हात झटकले

कोल्हापूर : प्रतिनिधी : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन मी तरी दिले नव्हते, असा स्पष्ट करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर हात झटकले. अजित पवार हे आज शुक्रवारी कोल्हापूरातील चंदगड…

Read more

Delhi struck by heavy rain: दिल्लीत मुसळधार पावसाचे चार बळी

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीला शुक्रवारी मुसळधार पावसामुळे झोडपले. अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. घरांमध्ये पाणी घुसले आहे. जोरदार वारे आणि तुफान पावसामुळे घर कोसळून चार जणांचा मृत्यू झाला. वेगाने…

Read more

Daku Dulhan: ‘डाकू दुल्हन’ने केली एवढी लग्ने

लखनौ : गुजरातमध्ये ती काजल, हरियाणात सीमा, बिहारमध्ये नेहा आणि उत्तर प्रदेशात स्वीटी म्हणून काही काळ वावरली. २१ वर्षांपर्यंत तिची किमान बारा लग्ने झाली, पण काही तासांपेक्षा ती जास्त काळ…

Read more

Rahju Shetty’s march : ‘स्वाभिमानी’ च्या राजू शेट्टींच्या पदयात्रा

माळसोन्ना : प्रतिनिधी :  राज्यकर्त्यांच्या धोरणामुळे राज्यात शेतकरी आत्महत्या वाढू लागल्या आहेत. दररोज सात ते आठ शेतकरी कर्जास कंटाळून आत्महत्या करत आहेत. शेतक-यांच्या वेदना आंधळ्या व बहिऱ्या सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी स्वाभिमानी…

Read more

Caste census : जातगणनेची कालमर्यादा स्पष्ट करा

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या जातनिहाय जनगणनेचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागतच करतो, मात्र ती कधी करणार आणि तिची कालमर्यादा किती असणार ते स्पष्ट करा, असे आवाहन…

Read more

Sugarcane FRP : उसाच्या एफआरपीत वाढ

नवी दिल्ली : प्रतिनिधी : केंद्र सरकारने २०२५-२०२६ च्या साखर हंगामासाठी उसाच्या एफआरपीत वाढ केली आहे. उसाच्या एफआरपीत १५ रुपयांनी वाढ झाली असून १०.२५ टक्के साखर उताऱ्यासाठी प्रतिक्विंटल ३५५ रुपये…

Read more

Books published: एकाचवेळी चार पुस्तिकांचे प्रकाशन

कोल्हापूर : प्रतिनिधी :  संस्थेचे महत्त्व वाढवणारे उपक्रम निश्चितच महत्त्वाचे असतात. त्या अनुषंगाने सामाजिक समावेशन अभ्यास केंद्राच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या चार  पुस्तिकांचे महत्त्व अधोरेखित करावे लागेल, असे मत कुलगुरू प्रा.…

Read more

Caste survey : जातनिहाय जनगणना करणार

नवी दिल्ली : सरकारने मुख्य जनगणनेत जात सर्वेक्षण समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा निर्णय राजकीय व्यवहार कॅबिनेट समितीने बुधवारी (३० एप्रिल) निर्णय घेतला असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव…

Read more