Moon dust: सोन्यापेक्षा ही धूळ आहे मौल्यवान
लंडन : हे धुळीचे कण असले तरी सोन्यापेक्षा मौल्यवान आहेत. कारण ती अमूल्य आहे. याच धुळीवरील संशोधनामुळे चंद्राच्या निर्मितीचा शोध लागणार आहे. विशेष म्हणजे चीनने ही धूळ कुणालाही दिली नाही.…
लंडन : हे धुळीचे कण असले तरी सोन्यापेक्षा मौल्यवान आहेत. कारण ती अमूल्य आहे. याच धुळीवरील संशोधनामुळे चंद्राच्या निर्मितीचा शोध लागणार आहे. विशेष म्हणजे चीनने ही धूळ कुणालाही दिली नाही.…
मुंबई : विशेष प्रतिनिधी : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासास परिवहन विभागाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. स्कूल बसमधून शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखावह झाला पाहिजे, यासाठी नियमावलीत आवश्यक सुधारणा …
पुरंदर विमानतळावरून सरकार आणि स्थानिक रहिवाशांच्यातील संघर्ष अटीतटीला आला आहे. विमानतळासाठी बागायती जमिनी घेण्याचा घाट सरकारने घातला आहे. आम्हाला मोबदला नको, पैशाचा मुद्दाच नाही. आमची शेती राहू द्या, प्रकल्प इतरत्र…
नवी दिल्ली : दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर मिळाले, अशा शब्दांत लेफ्नंट विनय नरवाल यांच्या वडिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या कारवाईबद्दल त्यांनी भारतीय सशस्त्र दलांचे तसेच पंतप्रधानांचेही आभार मानले. (Rajesh Narwal)…
नवी दिल्ली : प्रतिनिधी : भारताने पाकिस्तानमध्ये घुसुन एअर स्ट्राईक करत नऊ दहशतवाद्याचे तळ उधवस्त केले. मंगळवारी मध्यरात्री झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईची माहिती लष्कर आणि परराष्ट्र खात्याने पत्रकार परिषदेत दिली.…
कोल्हापूर : प्रतिनिधी : ज्येष्ठ संपादक अनंत दीक्षित व मोहन मस्कर स्मृती पुरस्कार वितरण सोहळा येत्या शनिवारी, १० मे रोजी राजर्षी शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे.…
अहिल्यानगर : धनगर समाजातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह योजनेला मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. महसूल विभागाच्या मुख्यालयांच्या ठिकाणी वसतिगृह बांधण्याच्या योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना…
कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसर व श्री जोतिबा मंदिर परिसर विकास आराखड्यांना अनुक्रमे १४९५.९७ कोटी व २५९. ५९ कोटी रुपयांची राज्यस्तरीय मंजुरी देण्यात आली,…
मुंबई : विशेष प्रतिनिधी : तांत्रिकदृष्ट्या सदोष वाहन चालवून प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी करण्यात विचार आहे. लवकरच अशा प्रकारचे धोरण आणण्यात येईल, असे परिवहन मंत्री प्रताप…
नवी दिल्ली : प्रतिनिधी : आरक्षणांवरील ५० टक्के मर्यादा हटवा, अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. जातीय जनगणनेसंदर्भात खर्गे यांनी मोदींना तीन सूचना…