Jayant Narlikar : जयंत नारळीकर आणि कोल्हापूर
ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे मंगळवारी (२० मे) रोजी वयाच्या ८७ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. आंतररष्ट्रीय स्तरावर खगोल शास्त्रज्ञ म्हणून त्यांची जगाला ओळख होती. जयंत नारळीकर यांचे…
ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे मंगळवारी (२० मे) रोजी वयाच्या ८७ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. आंतररष्ट्रीय स्तरावर खगोल शास्त्रज्ञ म्हणून त्यांची जगाला ओळख होती. जयंत नारळीकर यांचे…
मुंबई : विशेष प्रतिनिधी : शेतकऱ्यांना कृषी कर्जाचा पुरवठा झाला नाही तर त्याचे दुष्परिणाम अर्थव्यवस्थेसोबतच शेतकरी आत्महत्यांमध्ये होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना सिबिल स्कोअर मागू नका, हे वारंवार सांगितले आहे. तरीही बँका…
सतीश घाटगे, कोल्हापूर : दूध उत्पादक कोल्हापूर सांगली आणि सीमाभागातील. संचालक मंडळी सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील. नेतृत्वही कोल्हापूरचेच. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ अध्यक्षपदाची निवड कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांनीच…
कोल्हापूर : प्रतिनिधी : कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याच्या निर्णयाच्या विरोधात आज रविवारी कोल्हापूर सांगली रस्त्यांवर अंकली टोल नाक्यावर तीन तासाहून अधिक काळ शेतकऱ्यांसह, नागरिक, सर्वपक्षीय नेत्यांनी चक्काजाम केला. महाराष्ट्र…
श्रीहरीकोटा : इस्त्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी झाले. आज रविवारी सकाळी उड्डाणानंतर तिसऱ्या टप्प्यात ६३ वा पीएसएलव्ही लाँच फेल गेला. तिसऱ्या चरणामध्ये अर्थ ऑब्जर्वेटरी सॅटेलाईन ईओएस- नाईन कक्षामध्ये स्थापित होत…
नवी दिल्ली : प्रतिनिधी : लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयाच्या आकडेवाडीवरुन प्राईम पॉईंट फाउंडेशनने संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या संसदरत्न पुरस्कार २०२५ ची घोषणा करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्राने बाजी मारली असून सात खासदारांचा…
मुंबई : मराठा आरक्षणप्रश्नाची सुनावणी आता पूर्णपीठासमोर होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना यासंदर्भातील सुनावणीसाठी तत्काळ एक पीठ स्थापन करण्याचे निर्देश १४ मे रोजी दिले होते. त्यानंतर…
कोल्हापूरः दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने देण्यात येणाऱ्या वि. स. खांडेकर पुरस्कारासाठी अमोल पालेकर यांच्या ‘ऐवजःएक स्मृतिबंध या पुस्तकाची निवड करण्यात आली आहे. २५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे…
कोल्हापूर : प्रतिनिधी : वार्षिक अडीच हजार कोटीची उलाढाल असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ वर थेट ताबा मिळवण्यासाठी महायुतीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. गोकुळचे विद्यमान अध्यक्ष…
नवी दिल्ली : न्यायव्यवस्थेने जनतेचा विश्वास कमावायचा असतो. बार आणि खंडपीठाच्या सदस्यांच्या माध्यमातून तो कमावता येतो, असे प्रतिपादन भारताचे निवृत्त सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी मंगळवारी (१३मे) केले. (CJI Khanna Retired)…