शेती

अमेरिकेशी व्यापार करार शेतक-यांच्या मुळावर

भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करारावर सहमती झाली आहे. याबरोबरच अमेरिकेने भारतावर लावलेले टॅरिफ (आयात कर) कमी केले जाणार आहेत. ही घोषणा स्वतः डोनाल्ड ट्रंप यांनी केली आहे. भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीप्रमाणेच…

Read more

शेतकरी आत्महत्यांचे मूळ ग्रामीण पतपुरवठा धोरणात

भारतामध्ये शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न हा केवळ वैयक्तिक अपयश, नैसर्गिक आपत्ती किंवा बाजारातील चढउतार यापुरता मर्यादित नाही. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भासारख्या भागांत गेल्या दोन दशकांपासून दिसणाऱ्या आत्महत्यांच्या घटना या भारतीय शेतीव्यवस्थेतील आणि…

Read more

वाढवण बंदराच्या विरोधात माकपचा ४० हजार शेतकऱ्यांचा लाँग मार्च

पालघर : वाढवण बंदराच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली ४० हजार शेतकऱ्यांनी भव्य लाँग मार्च काढला आहे. चारोंटी नाक्यापासून सुरू झालेला मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडणार आहे. डॉ. अशोक ढवळे,…

Read more

शक्तीपीठऐवजी कोल्हापूर-वैभवाडी रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करा; राजू शेट्टींची मागणी

कोल्हापूर : प्रतिनिधी :  पवनार ते पत्रादेवी शक्तीपीठ महामार्गाऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर- वैभववाडी रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली…

Read more

शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पात ६० हजार कोटींचा ढपला; राजू शेट्टींचा आरोप

बार्शी : प्रतिनिधी :  शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पात जवळपास ६० हजार कोटी रूपयाचा ढपला या प्रकल्पात पाडणार असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. शक्तीपीठ महामार्गास समांतर…

Read more

हंगामातील डाळिंबाचा पहिला कंटेनर अमेरिकेसाठी रवाना

मुंबई  : महाराष्ट्रात उत्पादित डाळिंबाचा हंगामातील पहिला कंटेनर मुंबईतील जेएनपीटी बंदरातून समुद्रमार्गे अमेरिकेसाठी रवाना करण्यात आला. कृषी पणन मंडळाच्या वाशी, नवी मुंबई येथील विकिरण सुविधा केंद्रावरून हा कंटेनर रवाना करण्यात…

Read more

विरोधकांनी शिवराजसिंह चौहानांच्या अंगावर फेकले कागद

नवी दिल्ली : विरोधी खासदारांच्या गोंधळात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे नाव आणि स्वरुप बदलून व्हीबी-जी राम-जी’ विधेयक लोकसभेत मंजूर झाले. या विधेयकांला विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला.…

Read more

मनरेगावर कु-हाड! रोजगाराच्या अधिकारावर गदा!! गांधींना अलविदा!!!

मनरेगा म्हणजे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्रासाठी अधिक जिव्हाळ्याची आहे. कारण महाराष्ट्र सरकारने रोजगार हमी योजना राबवली. १९७२च्या दुष्काळात लोक जगवण्यासाठी तिचा उपयोग झाला. तिची उपयुक्तता लक्षात घेऊन…

Read more

फडणवीस सरकारने बाजार समित्यांचा गळा घोटला : राजू शेट्टी

जयसिंगपूर : प्रतिनिधी :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने राज्यातील ८० हजार मेट्रिक टनापेक्षा जास्त उलाढाल असणा-या बाजार समित्यांच्या अध्यक्षपदी  राज्याचे पणन मंत्री व उपाध्यक्षपदी पणन राज्यमंत्री हा कायदा आज…

Read more

साखर अभ्यासक पी.जी.मेढे यांचे निधन

कोल्हापूर : प्रतिनिधी : साखर उद्योगाचे आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक पी.जी. मेढे यांचे आज शुक्रवारी कोल्हापुरात निधन झाले. कोल्हापूर शहरातील कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यासह विविध साखर कारखान्याचे…

Read more