शक्तीपीठऐवजी कोल्हापूर-वैभवाडी रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करा; राजू शेट्टींची मागणी
कोल्हापूर : प्रतिनिधी : पवनार ते पत्रादेवी शक्तीपीठ महामार्गाऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर- वैभववाडी रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली…