शेती

Compensation for farmers : शेतकऱ्यांसाठीची नुकसान भरपाई; काही व्यूहात्मक उपाय !

नमस्कार मित्रांनो ! शेतकऱ्यांची नुकसान भरपाई हा विषय आजपर्यंत वरवरच्या मलमपट्टीने सोडविण्याचा प्रयत्न केला गेला. सत्तेतील अनेक सहभागी हे शेतकी पार्श्वभूमीचे असूनही व्यूहात्मक विचारांचा अभाव, दूरदृष्टीची वानवा, क्रांतीकारी बदल करण्याची…

Read more

Naveed Mushrif : म्हैस व गाय दूध खरेदी दरात वाढ

कोल्हापूर  : प्रतिनिधी :  कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळने म्हैस आणि गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपयाने वाढ केली आहे. गणेशोत्सवानिमित्त  दूध उत्पादकांना दरवाढीची भेट मिळाली आहे.…

Read more

‘Ethanol Policy : ‘इथेनॉल’ वरुन पंतप्रधानांचे दावेदार गडकरींना शह देण्याचा प्रयत्न : राजू शेट्टी

कोल्हापूर : प्रतिनिधी :  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ७५ वर्षाच्या निवृत्तीनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  हे पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार आहेत.काही क्रुड ॲाईल आयात करणारे दलाल तसेच वाहन कंपन्यांना हाताशी धरून चुकीच्या …

Read more

Congress on rain: ओला दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार द्या : सपकाळ

मुंबई : विशेष प्रतिनिधी : राज्यात मुसळधार पावसाने अनेक भागात पूरस्थिती उद्भवली आहे. अतिवृष्टीमुळे सुमारे १५ लाख एकर पेक्षा जास्त क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.…

Read more

Break up FRP : राज्य सरकारला एफआरपीचे तुकडे करु देणार नाही : राजू शेट्टी

कोल्हापूर : प्रतिनिधी : राज्य सरकार व राज्य साखर संघाने संगनमताने नुरा कुस्ती खेळून राज्यातील उस उत्पादक शेतक-यांना पुन्हा एकदा तुकड्या तुकड्याने एफ. आर. पी. मिळावी याकरिता मुंबई उच्च न्यायालयात…

Read more

Eight rain victims: राज्यात दोन दिवसांत आठ पाऊसबळी

मुंबई : महाराष्ट्रात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून मंगळवारी (१९ ऑगस्ट) सकाळी रायगड जिल्ह्यात एका ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांत राज्यातील पाऊसबळींची संख्या आठ झाली आहे. (Eight…

Read more

Makarand Patil : अतिवृष्टी, पुरामुळे होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करा :  मंत्री मकरंद पाटील

मुंबई  : प्रतिनिधी :  राज्यात सध्या पावसाचा जोर वाढला असून हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवसही पावसाचा जोर कायम राहणार आहे. अतिवृष्टीमुळे निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीमुळे राज्यात शेत पीक, फळ…

Read more

Sadabhau Khot warns cow vigilantes : नांगराचा फाळ घेऊन गोरक्षकांचा बंदोबस्त करू : खोत

सांगली : सरकारने मंजूर केलेला गोहत्या बंदी हा गोहत्या बंदी कायदा नव्हे ; तर तो गोपालक हत्या कायदा बनला आहे. आज शेतकऱ्यांसमोर भाकड गाई, कमी दूध देणाऱ्या म्हशी आणि गाई,…

Read more

Red Alert: राज्यात चार दिवस धुवाँधार

मुंबई : विशेष प्रतिनिधी :  राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१ ऑगस्टपर्यत  मुंबईसह, कोकण मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीसह वादळी वाऱ्याची शक्यता राज्य…

Read more

Centre’s reply on Cow: गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचा विचार नाही

नवी दिल्ली : गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यासाठी कोणताही कायदा करण्याची केंद्राची कोणतीही योजना नाही, असे केंद्र सरकारने (१२ ऑगस्ट) संसदेत स्पष्ट सांगितले. (Centre’s reply on Cow) केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन…

Read more