पर्यावरण

भारत पाण्याच्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

जगभरात वाढत चाललेली दुष्काळाची समस्या आता भारतातही अधिक तीव्रतेने जाणवू लागली आहे. विशेषतः गंगेचा मैदानी भाग आणि ईशान्य भारत हे प्रदेश या संकटाच्या विळख्यात अधिक वेगाने अडकताना दिसत आहेत. वाढते…

Read more

शिक्षक बनून जेव्हा पक्षीच पक्ष्यांना गाणे शिकवतात…

जंगलात राहणारे रेजंट हनीइटर पक्षी स्वतःच “गाण्याचे शिक्षक” बनले आणि पाळीव पक्ष्यांना त्यांनी त्यांचे हरवलेले गाणे पुन्हा शिकवले. हे एखाद्या गोष्टीतले वर्णन वाटेल. त्यावर विश्वास बसणार नाही. पण ते खरे…

Read more

सोनम वांगचुक यांची सुटका होणार

नवी दिल्ली : राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत अधिकारांचा वापर करुन अटक करुन नजरकैदेत टाकण्यात आलेल्या पर्यावरणवादी कार्यकर्ते सोमन वांगचुक यांची नजरकैद केंद्र सरकारने आज शनिवारी तात्काळ रद्द केली आहे. त्यामुळे त्यांची…

Read more

आर्किमिडीजने वाचवला हत्ती! ३० फूट खोल विहिरीतील थरारक बचावकार्य

रात्रीच्या अंधारात ३० फूट खोल विहिरीत पडला एक प्रचंड हत्ती! मृत्यू समोर उभा होता, पण वन अधिकाऱ्यांनी बुद्धीचातुर्य वापरून विज्ञानाचा वापर केला. – आर्किमिडीजचे तत्त्व! विहिरीत पाणी भरून हत्तीला तरंगवत बाहेर…

Read more

राज्यात चार दिवस मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

मुंबई :  प्रतिनिधी : राज्यातील काही भागांमध्ये १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.…

Read more

निसर्ग आंदोलन करत नाही पण दुष्काळाच्या रुपाने प्रतिक्रिया देतो  : अतुल देऊळगावकर

कोल्हापूर : प्रतिनिधी : निसर्ग ओरडत नाही किंवा आंदोलन करत नाही पण उष्णता आणि दुष्काळाच्या रूपाने तो प्रतिक्रिया देतो. उष्णता वाढीचा परिणाम केवळ पर्यावर्णावरच नाही तर मानवी मेंदू आणि कार्यक्षमतेवर…

Read more

पूर्व हिमालयातील रंगीबेरंगी तीतर

पूर्व हिमालयातील ढगांनी झाकलेल्या दाट जंगलांमध्ये आढळणारा देखणा दुर्मीळ पक्षी म्हणजे — ब्लायथ्स ट्रॅगोपॅन. हा नर तीतर जणू रंगांची जिवंत कलाकृतीच आहे. हा देखणा पक्षी सध्या धोकादायक स्थितीत असून त्याचे संरक्षण करण्याचे…

Read more

पर्यावरण प्रश्नांवर लढणार्‍यांना पाठबळ द्या : रमेश गावस

कोल्हापूर : प्रतिनिधी : पर्यावरणाचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असले तरी देशात पर्यावरणाचे लढे उभे राहताना दिसत नाही. देशातील वातावरण अशा लढ्यांसाठी पोषक उरले नाही. तरीही काहीजण नेटाने लढत आहेत.…

Read more

निसर्ग वाचविण्याची चळवळ जगभरातील शिक्षण संस्थांमध्ये उभी राहील : डॉ. जगन्नाथ पाटील

कोल्हापूर : प्रतिनिधी : सध्या संपूर्ण जग पर्यावरण आणीबाणीच्या कालखंडातून जात असताना निसर्ग संवर्धनासाठी सक्रिय सहभाग घेणे काळाची गरज आहे. त्यामुळे आज शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यार्थ्यांनी पृथ्वी दूत म्हणून…

Read more

उभयचरांच्या संवर्धनासाठी शस्त्रक्रियाविरहित अंतःस्त्रावी शास्त्र परिणामकारक: डॉ. ग्रामपुरोहित

कोल्हापूर : जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धन या दृष्टीने उभयचरांच्या शस्त्रक्रियाविरहित अंतःस्त्रावी शास्त्राचे उपयोजन अत्यंत प्रभावी आणि परिणामकारक ठरणारे आहे, असे प्रतिपादन पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ.…

Read more