पर्यावरण

मातीपासून ताटापर्यंत प्लास्टिकचा प्रवास आरोग्यासाठी धोकादायक

शेतीपासून थेट आपल्या ताटापर्यंत पोहोचणारे अन्न आता एका नव्या आणि अदृश्य धोक्याच्या छायेत आले आहे. नव्या वैज्ञानिक अभ्यासातून धक्कादायक बाब समोर आली आहे. मायक्रोप्लास्टिक आणि नॅनोप्लास्टिक हे केवळ पिकांच्या वाढीवर…

Read more

वनजमिनीवरील अतिक्रमण प्रकरणी एनजीटीची नोटीस

नवी दिल्लीः राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) नवी दिल्लीतील वनजमिनीवरील कथित अवैध बांधकाम आणि अतिक्रमण प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. NGT notice to forest land encroachment हे…

Read more

पांझरा खोऱ्यातील शतकानुशतकांची फड सिंचन व्यवस्था धोक्यात

उत्तर-पश्चिम महाराष्ट्रात प्रचलित असलेली फड सिंचनाची सामुदायिक पद्धत साधारणपणे ३०० ते ४०० वर्षांपूर्वी अस्तित्वात आली असावी. धुळे आणि नाशिक जिल्ह्यांतील तापी खोऱ्यातील पांझरा, मोसम आणि आराम या नद्यांवर ही व्यवस्था…

Read more

मध्य प्रदेशात उद्ध्वस्त हंगामामुळे `कल्याण वर्षातच` शेतकरी संकटात

मध्य प्रदेशात एप्रिल महिना म्हणजे शेतकऱ्यांचा आनंदाचा काळ मानला जातो. शेतात ट्रॅक्टरची लगबग, सोन्यासारखा पिकलेला गहू आणि हीच असते वर्षभराच्या मेहनतीचं फळ मिळण्याची वेळ. लग्नसमारंभांची तयारी सुरू असते आणि सगळ्यात महत्त्वाचं…

Read more

‘निसर्गदूत – प्राचार्य  डॉ.मधुकर बाचूळकर  –चोळेकर’ या पुस्तकाचे प्रकाशन

कोल्हापूर : प्रतिनिधी :  वनस्पती तज्ञ व पर्यावरण अभ्यासक  प्राचार्य डॉ. मधुकर बाचूळकर  यांचा संघर्षमय आणि कार्यकर्तुत्वपर जीवनपट “निसर्गदूत – प्राचार्य  डॉ.मधुकर बाचूळकर  –चोळेकर” या पुस्तकात मांडला आहे. या पुस्तकाचा…

Read more

बर्फाची चादर हरवली, हिमालयातील अर्थव्यवस्था ढासळली

झंस्कार नदीवर यंदा स्थिर बर्फ तयार झाला नाही, त्यामुळे दीर्घकाळानंतर पहिल्यांदाच चादर ट्रेक स्थगित करण्यात आला. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, उबदार होत चाललेल्या हिवाळ्याचा स्थानिकांच्या उपजीविकेवर विपरित परिणाम झाला आहे. (Chadar trek’s cancellation) लेह, लडाख: यंदाच्या हिवाळ्यात…

Read more

आयएमडीचा अंदाज; यंदा आठ टक्के कमी पाऊस

नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाने यंदाच्या मान्सूनचा पहिला अंदाज व्यक्त केला आहे. यंदा आठ टक्के कमी पाऊस पडणार आहे. मे महिन्यात पुन्हा एकदा नव्या पावसाचा अंदाज व्यक्त केला जाणार…

Read more

३०-३१ मार्च दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात अवकाळी पाऊस सुरू असताना कृषी खात्याने ३० आणि ३१ मार्च रोजी मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांनी कापणी केलेली पिके सुरक्षित ठेवावी, असे आवाहनही कृषी…

Read more

भारत पाण्याच्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

जगभरात वाढत चाललेली दुष्काळाची समस्या आता भारतातही अधिक तीव्रतेने जाणवू लागली आहे. विशेषतः गंगेचा मैदानी भाग आणि ईशान्य भारत हे प्रदेश या संकटाच्या विळख्यात अधिक वेगाने अडकताना दिसत आहेत. वाढते…

Read more

शिक्षक बनून जेव्हा पक्षीच पक्ष्यांना गाणे शिकवतात…

जंगलात राहणारे रेजंट हनीइटर पक्षी स्वतःच “गाण्याचे शिक्षक” बनले आणि पाळीव पक्ष्यांना त्यांनी त्यांचे हरवलेले गाणे पुन्हा शिकवले. हे एखाद्या गोष्टीतले वर्णन वाटेल. त्यावर विश्वास बसणार नाही. पण ते खरे…

Read more