मोदींच्या देखरेखीखाली नीट पेपरफुटी : राहूल गांधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देखरेखीखाली नीट पेपरफुटी झाली आहे अशी टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी केली. राहूल गांधींच्या आरोपाने खळबळ उडाली आहे. (NEET Paper Leak…
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देखरेखीखाली नीट पेपरफुटी झाली आहे अशी टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी केली. राहूल गांधींच्या आरोपाने खळबळ उडाली आहे. (NEET Paper Leak…
जालना : मराठा समाजाच्या मागण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे आज शनिवारी सकाळी भर उन्हात अंतरवालीतील शेताच्या बांधावर उपोषणास बसले. यापूर्वीच त्यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली होती. उपोषणापासून परावृत्त करण्यासाठी महायुतीतील…
नवी दिल्ली : पंजाबमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत सत्ताधारी आम आदमी पक्षाने दमदार कामगिरी करत १४४१ प्रभागापैकी ६७० जागांवर विजय मिळवला. केंद्रात आणि अनेक राज्यात सत्ता असलेल्या देशातील प्रथम…
जमीर काझी : मुंबई : कोरेगाव भीमा हिंसाचार व एल्गार परिषद प्रकरणी गुन्हा दाखल केलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सुधा भारद्वाज यांचा जामीन रद्द करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) न्यायालयात दाखल केलेली कागदपत्रे…
मुंबई : प्रतिनिधी : विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीतील तीन पक्षांचे १५ जागांवर एकमत झाले असून कोणता पक्ष कोणती जागा लढणार याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. दोन जागांवर…
बेंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्यानंतर उप मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यासाठी मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. कर्नाटकात नेतृत्व बदल…
जालना : मराठा आरक्षाणसंदर्भात अनेक मागण्या पूर्ण न झाल्याने मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी ३० मे पासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. राज्य सरकारला दहा महिने वेळ दिली होती. पण सरकारने…
जमीर काझी : मुंबई : महाराष्ट्रातील मतदार यादी विशेष सखोल पुनर्रिक्षण (SIR) मोहिमेचा दुसरा टप्पा ३० जून ते २९ जुलै दरम्यान सुरु होणार आहे. या कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातील लाखो…
जमीर काझी : मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडणुकीसाठी प्रचंड बहुमतात असलेल्या महायुती सरकारमध्ये एकमत होत नसताना विरोधी महाविकास आघाडी त्यासाठी सज्ज झाली आहे. सर्व १६ जागा व…
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मतदार याद्यांची विशेष तपासणी (एसआयआर) करण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाराला मान्यता दिली आहे. एसआयआरमुळे निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष होतील असेही मत व्यक्त केले आहे. मतदारांचे…